मुंबई (प्रतिनिधी ): योग्य उपचार पद्धती व मुंबईकरांची साथ यामुळे कोरोनावर मात करण्यात पालिकेला यश आले असून आज तीन वर्षांत २४ जानेवारीनंतर दुसऱ्यांदा शुक्रवार २७ जानेवारी रोजी कोरोना बाधित शून्य रुग्णाची नोंद झाली आहे. त्यामुळे कोरोनावर नियंत्रित ठेवण्यात पालिकेला यश आले आहे.
आज शुक्रवारी दिवसभरात शून्य कोरोना बाधित रुग्णाची नोंद झाल्याने बाधित रुग्णांची संख्या ११ लाख ५५ हजार २४२ वर स्थिरावली आहे. तर दिवसभरात शून्य मृत्यूची नोंद झाल्याने मृतांची संख्या १९ हजार ७४७ वर स्थिरावली आहे. दरम्यान, दिवसभरात ४ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने आतापर्यंत ११ लाख ३५ हजार ४८० रुग्णांनी कोरोनाला हरवले आहे. त्यामुळे १५ सक्रिय रुग्ण आहेत.
'या' शुभ दिवशी झाला बाळाचा जन्म मुंबई : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री यामी गौतम (Yami Gautam)…
जाणून घ्या देशात किती टक्के मतदान? मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksbaha Election) पाचव्या टप्प्यात देशातील…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा घणाघात मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election 2024) राज्यात आज पाचव्या…
मुंबई: जिओ आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी प्रत्येक रेंजमध्ये डेटा प्लान सादर करत असते. काहींना महिन्याभराची…
मुंबई: मध आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. मधामध्ये व्हिटामिन, मिनरल्स आणि अँटीव्हायरल गुण आढळतात. उन्हाळ्यात…
मुंबई: राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामना रद्द होण्यासोबतच आयपीएलच्या लीग सामन्यांची सांगता…