नवी दिल्ली (हिं.स.) : पंजाबच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तान मधून ३ वर्षीय बालक चुकून सीमा पार करून भारतात आला होता. पण सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) ते बालक पुन्हा पाकिस्तानी रेंजर्स कडे सोपवले. बीएसएफच्या अधिकाऱ्यांनी आज, शनिवारी याबाबत माहिती दिली.
पंजाबच्या फिरोजपूर सेक्टरमध्ये शुक्रवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास बीएसएफ जवानांना आंतरराष्ट्रीय सीमेवरील कुंपणाजवळ एक मूल रडताना दिसले.
त्यानंतर बीएसएफ फील्ड कमांडरने पाकिस्तानी रेंजर्ससोबत तात्काळ फ्लॅग मीटिंग घेण्याची ऑफर दिली जेणेकरून मुलाला परत सुपूर्द करता येईल. काही वेळातच मुलाला त्याच्या वडिलांच्या उपस्थितीत रेंजर्सच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती बीएसएफच्या अधिकाऱ्यांनी दिली.
मुंबई: आयपीएल २०२४मध्ये(ipl 2024) गुरूवारी ५०वा सामना खेळवण्यात आला. हा सामना राजस्थान रॉयल्स आणि सनरायजर्स…
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील रायबरेली आणि अमेठी मतदारसंघातून काँग्रेस उमेदवारांची घोषणा अखेर करण्याती आली…
मुंबई: आजकाल प्रत्येक कामे ही मोबाईलनेच केली जातात. विचार करा की जर तुमच्याकडे फोन नसेल…
मुंबई: स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नात काही गोष्टी दिसणे शुभ मानले जाते. यामुळे व्यक्ती नेहमी आनंदी जीवन जगतो.…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण दशमी शके १९४६.चंद्र नक्षत्र शततारका. योग ब्रम्हा. चंद्र राशी कुंभ…
देशामध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांचे दोन टप्पे पार पडले असून येत्या ७ मे रोजी निवडणुकीच्या तिसऱ्या…