मुंबई: पुदिन्याचे पाणी दररोज प्यायले पाहिजे. यात फोलेट, कॅल्शियम, कॅरोटीनस, मॅग्नेशिअम, पोटॅशियम आणि व्हिटामिन सी असते. यामुळे शरीर आणि पोट दोन्ही थंड राहते. तसेच उष्णतेच्या लाटांचा त्रासही होत नाही.
उन्हाळ्यात दररोज एक ग्लास पुदिन्याचे पाणी प्यायलायस आपली त्वचा उजळते. सोबतच शरीराला एनर्जीही मिळते.
पुदिन्याचे पाणी प्यायल्याने थकवा दूर होण्यासही मदत होते. चेहऱ्यावर चमक येते. तसेच स्किन ग्लो होते.
पुदिन्याचे पाणी प्यायल्याने पचनव्यवस्था सुधारते. सोबतच अॅसिडिटी, पोटात जळजळ, छातीत जळजळ आणि बद्धकोष्ठतेपासून सुटका मिळते.
पुदिन्याच्या पाणीमध्ये अँटी ऑक्सिडंट, अँटी बॅक्टेरियल, अँटी फंगल हे गुण असतात. हे पाणी दररोज प्यायल्याने फायदा होतो. याची प्रकृती थंड असते.
पुदिन्याचे पाणी दररोज प्यायल्याने मेटाबॉलिज्म सुधारते. सोबतच केस, स्किन आणि पोटाशी संबंधित समस्या दूर होतात.
मुंबई: सुरक्षित गुंतवणूक आणि जोरदार रिटर्नच्या बाबतीत काही काळापासून फिक्स डिपॉझिट स्कीम्सला अधिक लोक अधिक…
मुंबई: प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यात यशस्वी व्हायचे असते. अनेकदा लोक आपले लक्ष्य मिळवण्यासाठी खूप प्रयत्न…
मुंबई: मोबाईल फोन(mobile phone) आपल्या जीवनातील महत्त्वाचा भाग बनत चालला आहे. याशिवाय आपले आयुष्यच हल्ली…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण त्रयोदशी शके १९४६, चंद्र नक्षत्र रेवती. योग प्रीती. चंद्र राशी…
कोकणात रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात मंगळवारी ७ मे रोजी मतदान आहे. गेले दीड महिना भाजपाचे उमेदवार…
अरुण बेतकेकर (माजी सरचिटणीस स्थानीय लोकाधिकार समिती महासंघ, संलग्न शिवसेना) अठराव्या लोकसभेच्या ५४३ सदस्यांना निवडण्यासाठी,…