नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीदरम्यान दिल्लीमध्ये काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. दिल्ली प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष अरविंदर सिंह लवली, शीला सरकारमधील माजी मंत्री राजकुमार चौहान, माजी एमएलए नसीब सिंह, माजी एमएलए नीरज बसोया यांनी भाजपचा हात धरला आहे.
अरविंदर सिंह लवली यांनी नुकताच दिल्ली प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. लवली हे काँग्रेसकडून आम आदमी पक्षाच्या गठबंधनविरोधात होते. ते आधी भआजपमध्ये होते. २०१७मध्ये दिल्ली नगरपालिका निवडणुकीआधी ते भाजपमध्ये सामील झाले होते. मात्र काही महिन्यांतच ते काँग्रेसमध्ये परतले होते.
२०१७मध्ये लवली यांनी काँग्रेसचा हात सोडत भाजपमध्ये सामील झाले होते. त्यानंतर २०१८मध्ये त्यांनी भाजप सोडली आणि पुन्हा काँग्रेसमध्ये सामील झाले.
हसन मुश्रीफांनी घटनेची दखल घेत तातडीने आर्थिक मदत करण्याच्या दिल्या सूचना कोल्हापूर : कोल्हापुरातून (Kolhapur)…
कारण सांगताच घरचेही अवाक नवी दिल्ली : 'तारक मेहता का अलटा चष्मा' या लोकप्रिय मालिकेतून…
मुंबई: लखनऊ सुपर जायंट्सने मुंबई इंडियन्सला आयपीएल २०२४मधील(ipl 2024) ६७व्या सामन्यात हरवले. लखनऊने पहिल्यांदा फलंदाजी…
मुंबई: रिलायन्स जिओकडे(reliance jio) सध्या यावेळे ४६ कोटींपेक्षा अधिक लोकांचा कस्टमर बेस आहे आणि आता…
मुंबई: स्मार्टफोन्सच्या किंमती बऱ्याच वाढल्या आहेत. आधी जो रेडमी नोट सीरिजमधील फोन १० ते १५…
नूंs: नूंहमध्ये मोठा अपघात घडला आहे. येथे शुक्रवारी रात्री भक्तांनी भरलेल्या बसला अज्ञात कारणामुळे आग…