Share

मुंबई: आचार्य चाणक्य यांनी तीन अशा सवयींचे वर्णन केले आहे जे व्यक्तीचे नशीब चमकवून टाकतात. चाणक्य यांच्या मते ज्या लोकांमध्ये या सवयी असतात ते नेहमीच श्रीमंतीत जगतात.

चाणक्य यांच्यानुसार कोणत्याही व्यक्तीने वायफळ खर्च करू नये. तर बचत करण्याची सवय ठेवली पाहिजे.

जी व्यक्ती बचत करते ती नेहमीच धनवान राहते. त्यांना कधीही पैशाची कमतरता जाणवत नाही.

चाणक्य यांच्या मते व्यक्तीचे जे काही ध्येय आहे त्याच्याबद्दल इतर कोणाशीही बोलू नये. जी व्यक्ती आपल्या ध्येयाबद्दल दुसऱ्या व्यक्तीला सांगते ती व्यक्ती यशस्वी होऊ शकत नाही.

अनेकदा ज्या लोकांना तुम्ही तुमचे ध्येय सांगता त्याच व्यक्तीच्या तुमच्या ध्येयामध्ये अडचण ठरू शकतात.

आचार्य चाणक्य सांगतात की प्रत्येक व्यक्तीने धार्मिक कार्यासाठी जरूर दान केले पाहिजे.

असे केल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होते आणि त्या व्यक्तीवर आपली कृपादृष्टी कायम ठेवते. ती व्यक्ती नेहमी धनवान राहते.

Tags: successful

Recent Posts

HSC exam results : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! उद्या होणार निकाल जाहीर

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून (HSC and SSC Board) घेतल्या जाणार्‍या…

2 mins ago

Yami Gautam : यामी गौतमच्या घरी चिमुकल्या पावलांनी आला छोटा पाहुणा!

'या' शुभ दिवशी झाला बाळाचा जन्म मुंबई : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री यामी गौतम (Yami Gautam)…

32 mins ago

Loksbaha Election : राज्यात सकाळी ११ वाजेपर्यंत अवघे १५.९३ टक्के मतदान!

जाणून घ्या देशात किती टक्के मतदान? मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksbaha Election) पाचव्या टप्प्यात देशातील…

1 hour ago

Eknath Shinde : राज्यात महायुतीचेच उमेदवार निवडून येणार! उद्धव ठाकरे कधीच तोंडावर आपटलेत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा घणाघात मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election 2024) राज्यात आज पाचव्या…

2 hours ago

Jio चा शानदार प्लान, एकदा रिचार्ज करा मिळवा ७३० जीबी डेटा

मुंबई: जिओ आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी प्रत्येक रेंजमध्ये डेटा प्लान सादर करत असते. काहींना महिन्याभराची…

3 hours ago

उन्हाळ्यात मध खाण्याचे हे आहेत जबरदस्त फायदे

मुंबई: मध आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. मधामध्ये व्हिटामिन, मिनरल्स आणि अँटीव्हायरल गुण आढळतात. उन्हाळ्यात…

4 hours ago