जालना (वृत्तसंस्था) : ‘राज्यात महाविकासआघाडीचे सरकार आल्यापासून आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यापासून भाजपची अवस्था कळपात वाघ शिरल्यामुळे भेदरलेल्या मेंढरांसारखी झाली आहे’, अशी टीका शिवसेनेकडून दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली होती. त्यावर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी आपल्या खुमासदार शैलीत उत्तर दिले आहे. ‘जर हे वाघ होते तर दुसऱ्याच्या कळपात का शिरले?’ असा सवाल रावसाहेब दानवे यांनी केला आहे.
रावसाहेब दानवे यांनी आपल्या खुमासदार शैलीत शिवसेनेला उत्तर दिले आहे. ‘जर हे वाघ होते तर दुसऱ्याच्या कळपात का शिरले?. हे वाघ नाहीत मेंढी आहेत. हे वाघ नाहीत यांनी फक्त वाघाचा चेहरा लावला आहे. या वाघाला शेपटी पण नाही’, असेही दानवे म्हणाले.
शिवाजी कराळे पूर्वी आधुनिक तंत्रज्ञान आयात करणारा भारत आता तंत्रज्ञानाची निर्यात करत वेगळी ओळख निर्माण…
रवींद्र तांबे आपल्या लोकशाहीप्रधान भारत देशात महापुरुषांच्या जयंत्या मोठ्या उत्साहात दरवर्षी विविध कार्यक्रमांनी साजऱ्या केल्या…
CSK vs GT: नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स आमनेसामने आहेत. चेन्नई…
मुंबई: मोटोरोलाने आपला नवा स्मार्टफोन Moto G Stylus 5G लाँच केला आहे. कंपनीने अमेरिकन मार्केटमध्ये…
नंदुरबार : महाराष्ट्राचे एक दिग्गज नेता. गेल्या ४०-५० वर्षांपासून राजकारणात आहेत. ते काहीबाही बोलत असतात.…
मुंबई: उन्हाळा असो वा थंडी आपल्या शरीराला पाण्याची गरज असते. यामुळे प्रत्येक मोसमात खूप पाणी…