मुंबई : राज्यात परतीच्या पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे, कोकणासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात विजेच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस झाला तर काही ठिकाणी तुरळक प्रमाणात झाला. आता पुन्हा हवामान खात्याने येत्या १६ ते १८ ऑक्टोबरपासून मेघ गर्जनासह पावसाची शक्यता वर्तवली आहे.
हवामान खात्याने विदर्भ आणि संलग्न मराठवाड्यातील जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली असून नागरिकांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. अमरावती, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, वाशीम, अकोला, बुलडाणा, हिंगोली, भंडारा, गडचिरोली, लातूर, परभणी, यवतमाळ, गोंदिया, नांदेड या पंधरा जिल्ह्यांना हवामान खात्याने यलो अलर्ट जाहिर केला आहे. महाराष्ट्रातील काही भागांत परतीचा पाऊस सुरू झाला असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे यावेळी शेतकऱ्यांनी शेतीची कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश हवामान खात्याने शेतकऱ्यांना दिले आहेत.
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण एकादशी शके १९४६. चंद्र नक्षत्र पूर्वा भाद्रपदा. योग ऐद्र. भारतीय…
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून भाजपा व भाजपाच्या मित्रपक्षाच्या उमेदवारांचा…
मिलिंद बेंडाळे, पर्यावरण अभ्यासक कचरा किंवा कचरा व्यवस्थापन ही देशातील मोठी समस्या आहे. दिल्ली, मुंबईसारख्या…
रवींद्र तांबे दिनांक २० एप्रिल, १९३८ रोजी इस्लामपूर येथे केलेल्या भाषणात भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार…
मुंबई: मुंबईच्या वानखेडे मैदानावर आज मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना रंगला होता.…
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल कोलकाता : संदेशखालीमध्ये काय घडत आहे हे टीएमसीच्या नेत्यांना…