मुंबई: भारतीय किचनमध्ये हमखास आढळणारा पदार्थ म्हणजे गूळ(jaggery). गूळ हा साखरेच्या तुलनेत आरोग्यासाठी फायदेशीर मानला जातो. हल्ली समाजात आरोग्याबद्दल जागरूकता आल्याने साखरेच्या ऐवजी गुळाचे सेवन वाढले आहे.
गूळ(jaggery) हे चांगल्या स्वादासोबत आरोग्याचाही खजाना यावर असतो. गुळामध्ये मोठ्या प्रमाणात औषधी गुण असतात.
गुळाच्या सेवनाने अनेक आजार दूर होतात. गुळाच्या सेवनाने सदी-खोकल्यासारख्या समस्येपासून आराम मिळतो.
आले अथवा गूळ याच्या काढ्याच्या सेवनाने गळ्याचा खवखवपणा दूर होतो.
गुळाच्या सेवनाने पोटाशी संबंधित समस्यांपासून सुटका होते.
दररोज याच्या सेवनाने रक्ताची कमतरताही दूर होते.
सोबतच शरीरात विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास गुळाची मदत होते.
कालच्या राड्याप्रकरणी मिहिर कोटेचा यांचा मुंबईकरांना सवाल मविआच्या २५-३० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल; ५ जण पोलिसांच्या…
हसन मुश्रीफांनी घटनेची दखल घेत तातडीने आर्थिक मदत करण्याच्या दिल्या सूचना कोल्हापूर : कोल्हापुरातून (Kolhapur)…
कारण सांगताच घरचेही अवाक नवी दिल्ली : 'तारक मेहता का अलटा चष्मा' या लोकप्रिय मालिकेतून…
मुंबई: लखनऊ सुपर जायंट्सने मुंबई इंडियन्सला आयपीएल २०२४मधील(ipl 2024) ६७व्या सामन्यात हरवले. लखनऊने पहिल्यांदा फलंदाजी…
मुंबई: रिलायन्स जिओकडे(reliance jio) सध्या यावेळे ४६ कोटींपेक्षा अधिक लोकांचा कस्टमर बेस आहे आणि आता…
मुंबई: स्मार्टफोन्सच्या किंमती बऱ्याच वाढल्या आहेत. आधी जो रेडमी नोट सीरिजमधील फोन १० ते १५…