सिन्नर : समृद्धी महामार्गावरील (Samruddhi Mahamarg) सिन्नर येथील टोलनाका तोडफोडप्रकरणी पंधरा मनसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यातील आठ जणांना वावी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मनसे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांचा ताफा थांबवल्याने संतप्त मनसे कार्यकर्त्यांनी सिन्नर टोलनाक्यावर तोडफोड केली होती. समृद्धी टोल प्रशासनाने वावी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. अटक करण्यात आलेल्यांमध्ये मनसे विद्यार्थी सेना पदाधिकारी आणि राज्य कार्यकारिणी सदस्यांचा समावेश आहे.
या तोडफोडीमध्ये जवळपास पाच लाखांचे नुकसान झाल्याचा दावा समृद्धी टोल प्रशासनाच्या वतीने करण्यात आला आहे. विशेष म्हणजे स्वतः अमित ठाकरे यांनी टोल व्यवस्थापनाला दोषी ठरवत कार्यकर्त्यांनी केलेल्या कृत्याचे समर्थनच केले आहे. तेथील मॅनेजरसह कर्मचारी उद्धट भाषेत बोलले असा दावा अमित ठाकरे यांनी केला आहे.
ऐन निवडणुकीच्या काळात राऊतांना 'ते' वक्तव्य चांगलंच भोवणार मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत…
बुलढाणा बस दुर्घटनेची पुनरावृत्ती होता होता वाचली! बुलढाणा : गतवर्षी जून महिन्यात बुलढाणा येथे एक…
कालच्या राड्याप्रकरणी मिहिर कोटेचा यांचा मुंबईकरांना सवाल मविआच्या २५-३० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल; ५ जण पोलिसांच्या…
हसन मुश्रीफांनी घटनेची दखल घेत तातडीने आर्थिक मदत करण्याच्या दिल्या सूचना कोल्हापूर : कोल्हापुरातून (Kolhapur)…
कारण सांगताच घरचेही अवाक नवी दिल्ली : 'तारक मेहता का अलटा चष्मा' या लोकप्रिय मालिकेतून…
मुंबई: लखनऊ सुपर जायंट्सने मुंबई इंडियन्सला आयपीएल २०२४मधील(ipl 2024) ६७व्या सामन्यात हरवले. लखनऊने पहिल्यांदा फलंदाजी…