नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाने सामान्यांसाठी महत्त्वाची घोषणा केली आहे. उद्यापासून पुन्हा भाजप कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकांसाठी सहकार विभाग सुरू होत आहे. त्यामुळे भाजप कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिकांना भाजप मुख्यालयात केंद्रीय मंत्र्यांशी संवाद साधता येणार असल्याचे भाजप पक्षाने जाहीर केले आहे.
उद्यापासून सर्व केंद्रीय मंत्री वेळापत्रकाप्रमाणे भाजप मुख्यालयात उपस्थित राहणार असल्याची माहिती भाजप सहकार सेलचे समन्वयक नवीन सिन्हा यांनी दिली आहे. कार्यकर्ते आणि सामान्यांच्या समस्या सोडवणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे. पहिल्या आठवड्याच्या वेळापत्रकांमध्ये केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया, किरेन रिजिजू, अनुराग ठाकूर, अश्विनी वैष्णव या केंद्रीय मंत्र्यांच्या नावांचा समावेश करण्यात आला आहे.
मुंबई : लोकसभा निवडणुकीदरम्यान डीप फेक व्हिडिओज, क्लिप्स, फोटो किंवा इतर प्रकारचा कंटेंट तयार करून…
मुंबई: आपण सर्व आठवडाभर फळे आणि भाज्या रेफ्रिजेटरमध्ये स्टोर करतात. मात्र काही फळे फ्रीजमध्ये ठेवल्याने…
राममंदिराच्या विरोधकांसोबत उद्धव गेले; ते महाराष्ट्राचा गौरव काय सांभाळणार? रत्नागिरीतून अमित शाह यांचे टीकास्त्र रत्नागिरी…
नवी मुंबई : रयत शिक्षण संस्थेच्या वाशी येथील कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजला राष्ट्रीय मूल्यांकन व…
ठाण्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंना जोरदार टोला नरेश म्हस्के यांचा उमेदवारी अर्ज नव्हे तर…
मुंबई: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ताज्या रँकिंगमध्ये भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे. शुक्रवारी जारी करण्यात…