मुंबई : राज्यसभा निवडणुकीसाठी अटकेत असलेले मंत्री अनिल देशमूख आणि नवाब मलिक यांना मतदान करण्यासाठी परवानगी सर्वोच्च न्यायालयाने नाकारली आहे. यामुळे देशमूख आणि मलिकांना राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान करता येणार नाही.
मतदानाची परवानगी देण्याच्या मागणीसाठी तुरुंगात असणाऱ्या अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्याकडून उच्च न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला होता. मात्र उच्च न्यायालयाने मतदान करण्यास नकार दिल्यानंतर देशमुख आणि मलिकांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.
मात्र, सर्वोच्च न्यायालयातही दोघांना फटका बसला आहे. परंतू अद्यापही न्यायालयाचे दोन तास बाकी आहेत. यामध्ये पुन्हा याचिका दाखल करणार असल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.
जाणून घ्या प्रवेशपत्र डाऊनलोड करण्याची संपूर्ण प्रक्रिया चेन्नई : JEE Advanced 2024 म्हणजेच, संयुक्त प्रवेश…
'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट मुंबई : राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) हजेरी लावली…
कधी जाहीर होणार निकाल? मुंबई : केंद्रीय माध्यमिक परीक्षा मंडळ म्हणजेच CBSE बोर्डाच्या दहावी आणि…
जाणून घ्या नेमकं कसं उजळलं कर्मचाऱ्यांचं नशीब सिंगापूर : साधारणत: कंपन्यांकडून सणासुदीला किंवा नवीन वर्षाच्या…
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीमध्ये (Loksabha Election) प्रत्येक राजकीय पक्ष आपल्या विजयासाठी जोरदार तयारी करत…
सोनिया सेनेची गुलामी करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी भगव्याचा अवमान केला चंद्रशेखर बावनकुळे यांचा घणाघात मुंबई :…