CWC 2023: विश्वचषक हरल्यानंतरही किंमत वाढली, या पद्धतीने वाढणार भारतीय खेळाडूंची कमाई

Share

मुंबई: नुकत्याच पार पडलेल्या आयसीसी क्रिकेट विश्वचषक २०२३च्या फायनलमध्ये भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवाचे तोंड पाहावे लागले. भारतीय संघाने संपूर्ण स्पर्धेत जबरदस्त कामगिरी केली यामुळे लोकांच्या अपेक्षा खूप वाढल्या होत्या. मात्र चाहत्यांच्या हाती निराशा आली.

दुसरीकडे भारतीय संघाबाबत बोलायचे झाल्यास निश्चितच फायनलमध्ये झालेला पराभव खेळाडूंसाठी निराशाजनक ठरला. मात्र संपूर्ण स्पर्धेत जबरदस्त कामगिरी केल्यामुळे त्यांना बक्षीस मिळणे नक्की आहे.

जास्त फीची डिमांड

मीडिया रिपोर्ट्सनुसार भले भारतीय क्रिकेट संघ विश्वचषक जिंकण्यात यशस्वी ठरला नाही मात्र सर्व प्रमुख खेळाडूंची कमाई जबरदस्त वाढणार आहे. याचे कारण आहे वर्ल्डकपमधील खेळाडूंच्या जबरदस्त कामगिरीनंतर अनेक खेळाडूंची ब्राँड व्हॅल्यू वाढली आहे.

या कारणामुळे वाढणार आहे व्हॅल्यू

ईटीच्या रिपोर्टनुसार स्पोर्ट्स मार्केटिंग कंपनी राईज वर्ल्डवाईडचे हेड ऑफ स्पॉन्सरशिप सेल्स अँड टॅलेंट निखिल बर्डिया यांच्या हवाल्याने मिळालेल्या माहितीनुसार भले टीम इंडियाच्या खेळाडूंवर वर्ल्डकप जिंकण्याचा टॅग लागला नाही मात्र संपूर्ण स्पर्धेत शानदार खेळाडू हिरो म्हणून समोर आले आहे. यामुळे त्यांच्या लोकप्रियतेत नक्कीच वाढ झाली आहे.

Recent Posts

‘आरटीई’अंतर्गत शाळा प्रवेशाची प्रक्रिया मुंबईत सुरू

मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ साठी ‘शिक्षण हक्क अधिनियम’ अर्थात ‘आरटीई’अंतर्गत २५ टक्के आरक्षित जागांसाठीच्या…

10 hours ago

मलाच मुख्यमंत्री बनवा अन्यथा मातोश्रीतले बिंग फोडेन!

संजय राऊत यांनाच मुख्यमंत्री व्हायचे होते, त्यासाठी उद्धव ठाकरेंना ब्लॅकमेल केल्याचा आमदार नितेश राणे यांचा…

11 hours ago

Lok Sabha Election : राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत चेंगराचेंगरी

दोन्ही नेते भाषण न करता निघून गेले फुलपूर : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर…

12 hours ago

Cloudburst : अरे बाप रे! मे महिन्यात इतका पाऊस कसा झाला? हवामान विभागालाही पडला प्रश्न

चिपळूणात ढगफुटी, अडरे गावात अर्ध्या तासात रेकॉर्डब्रेक पाऊस, नद्या दुथडी भरुन वाहू लागल्या चिपळूण :…

12 hours ago

काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी

काँग्रेस आणि झामुमो यांनी झारखंडला लुटण्याची एकही संधी सोडली नाही पंतप्रधान मोदींनी विरोधकांना झोडपले! जमशेदपूर…

12 hours ago

पतंजलीच्या उत्पादनाचा दर्जा निकृष्ट! सोनपापडी गुणवत्ता चाचणीत फेल, तिघांना तुरुंगवास

नवी दिल्ली : फसव्या जाहिरातींप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्यामुळे पतंजली कंपनीचे संस्थापक रामदेव बाबा आणि बाळकृष्ण…

13 hours ago