मुंबई: उन्हाळ्याच्या दिवसांत अनेकदा लहान मुले आजारी पडतात. त्यांची तब्येत खराब होण्याचे कारण म्हणजे त्यांचे शरीर पूर्णपणे मजबूत नसते. मात्र आपण जर सावधानता बाळगली तर त्यांना आजारापासन वाचवू शकतो.
उन्हाळ्यात मुलांना खूप पाणी प्यायला द्या यामुळे ते हायड्रेट राहतील. तुम्ही त्यांना टेस्टी लागणारे लिंबू पाणीही देऊ शकता.
नेहमी मुलांना सुती आणि हलके कपडे घालावेत. असे कपडे घातल्याने ते आरामात राहतील आणि त्यांना कमी गरम होईल.
जेव्हा मुले बाहेर जातील तेव्हा चेहऱ्यावर आणि हातांवर सनस्क्रीन लावा. यामुळे त्यांचा सूर्याच्या किरणांपासून बचाव होईल.
उन्हापासून मुलांचा होईल तितका बचाव करा. संध्याकाळच्या वेळेस थंड ठिकाणी त्यांना खेळण्यास द्या. यामुळे ते खुश आणि ताजेतवाने होतील.
उन्हाळ्यात मुलांना खाण्यासाठी हलके अन्न द्या. अनेक फळे तसेच भाज्यांचा आहारात समावेश करा.
महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी केला कुंभार यांचा सत्कार मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका…
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या महाराष्ट्रातल्या अखेरच्या टप्प्यातले मतदान उद्या होत असल्यामुळे वाहन चालनाच्या कोणत्याही प्रकारच्या…
सातारा : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आणि काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रतापराव भोसले यांचे त्यांच्या…
जबाबदारी रेल्वे प्रशासनाची, भरपाई देण्याचे मुंबई हायकोर्टाचे आदेश! मुंबई : मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणा-या लोकल…
पोलीस नियंत्रण कक्षाला फोन आल्याने खळबळ मुंबई : बसमधून प्रवास करत असताना दोन लोक दादर…
नवी दिल्ली : स्पर्धा परीक्षांमध्ये स्वत:ला सिद्ध करण्यासाठी तरुणाईमध्ये मोठी चढाओढ सुरु असते. विद्यार्थी रात्रंदिवस…