नवी दिल्ली : देशातील कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा एकदा वाढ नोंदवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून नव्या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. श्वास घेण्याचा त्रास, ताप किंवा खोकला ५ दिवसांपेक्षा अधिक काळ असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे केंद्र सरकारने सांगितले आहे.
पुन्हा एकदा मास्क वापरण्यास सुरूवात करावी. सुरक्षित अंतर ठेवावे, शरीराचे तापमान, ऑक्सिजन पातळीचे निरीक्षण करा, व्हायरल फ्लू आल्यास स्वत: कोणतीही औषधे घेऊ नका. कोरोनाशिवाय इतर कोणत्या विषाणूचा संसर्ग आहे का? याची खात्री करा. गंभीर लक्षण, उच्च ताप आल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या, अशा सूचना केंद्र सरकारमार्फत देण्यात आल्या आहेत. केंद्राने महाराष्ट्रासह, गुजरात, तेलंगणा, तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटकला पत्र लिहून अलर्ट राहण्याचा इशारा दिला आहे.
मुंबई: प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यात यशस्वी व्हायचे असते. अनेकदा लोक आपले लक्ष्य मिळवण्यासाठी खूप प्रयत्न…
मुंबई: मोबाईल फोन(mobile phone) आपल्या जीवनातील महत्त्वाचा भाग बनत चालला आहे. याशिवाय आपले आयुष्यच हल्ली…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण त्रयोदशी शके १९४६, चंद्र नक्षत्र रेवती. योग प्रीती. चंद्र राशी…
कोकणात रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात मंगळवारी ७ मे रोजी मतदान आहे. गेले दीड महिना भाजपाचे उमेदवार…
अरुण बेतकेकर (माजी सरचिटणीस स्थानीय लोकाधिकार समिती महासंघ, संलग्न शिवसेना) अठराव्या लोकसभेच्या ५४३ सदस्यांना निवडण्यासाठी,…
विश्वरंग: उमेश कुलकर्णी काही देशांत विद्यार्थी चळवळींनी देशातील राजकारण बदलून टाकले आहे. विद्यार्थी रस्त्यावर उतरले,…