मुंबई/नवी दिल्ली : दापोली येथील साई रिसॉर्ट आणि सी कौंच रिसॉर्टवर हातोडा चालवण्याचे आदेश केंद्र सरकारच्या वन आणि पर्यावरण मंत्रालयाने…
राजापूर (वार्ताहर) : रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व तदर्थ बीएएमएस वैद्यकीय अधिकारी स्वत:ला झोकून देऊन शासकीय सेवा देत असताना आम्हाला दुय्यम दर्जा…
राजापूर (प्रतिनिधी) : शासनाने लाकूड मालाच्या निर्गतीसाठी लागू केलेल्या ई-टिपी प्रणालीबाबत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन यावर तोडगा काढला…
रत्नागिरी : रत्नागिरीच्या भाट्ये समुद्रात बोट बुडाल्याची घटना घडली आहे. या बोटीवरील एकूण पाच जणांपैकी तिघांना वाचवण्यात यश आल्याची प्राथमिक…
रत्नागिरी : राजापूर तालुक्यातील बारसू इथल्या माळरानावर सुरु असलेल्या सर्वेक्षणाच्या ठिकाणी ग्रामस्थांकडून विरोध प्रदर्शन करण्यात येत आहे. दरम्यान, या सर्वेक्षणाचा…
चिपळूण (प्रतिनिधी) : अतिवृष्टी, महापूर काळात विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने टेलिफोन व मोबाइल यंत्रणा ठप्प होत असल्याने लोकांपर्यंत आपत्तीबाबतचे…
रत्नागिरी (प्रतिनिधी) : ‘स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या औचित्याने स्वातंत्र्य संग्रामातील महान व्यक्तिमत्वाचे स्मरण व्हावे आणि ‘हर घर तिरंगा’ हे अभियान समाजातील…
खेड (प्रतिनिधी) : रत्नागिरी आणि सातारा या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या रघुवीर घाटात रविवार दरड कोसळली. या दुर्घटनेमुळे या मार्गावरील वाहतूक…
रत्नागिरी (वार्ताहर) : जिल्ह्यात दोन दिवस कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने काजळी, जगबुडी, वाशिष्ठी नद्यांनी धोका पातळी ओलांडली आहे. आता बावनदीने…
रत्नागिरी : रत्नागिरीत रात्रभर पडणा-या पावसाने अनेक भागांना झोडपून काढले आहे. अनेक ठिकाणी पाणी भरले असून काही घरांमध्ये पाणी शिरल्याने…