रत्नागिरी

नोरुमुळे रत्नागिरीत मुसळधार पर्जन्यवृष्टी

रत्नागिरी (वार्ताहर) : चीन समुद्रातील नोरू चक्रीवादळामुळे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून, त्यामुळे रत्नागिरीत मुसळधार वृष्टी होत…

3 years ago

रत्नागिरीत अवघ्या १५ दिवसामध्ये ५८ हजार ४५७ घरगुती वीज जोडण्या

रत्नागिरी (प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड्यात महावितरणने विशेष कामगिरी बजावली. केवळ…

3 years ago

रत्नागिरी जिल्ह्याला महीला कुस्तीत पहिले रौप्य पदक

रत्नागिरी (प्रतिनिधी) : आतापर्यंत पुरूषांची मक्तेदारी असलेल्या कुस्ती खेळात महिलांचा सहभाग तसा नगण्यच असतो. त्यातही रत्नागिरीसारख्या जिल्ह्यामध्ये जिथे पुरूषांची संख्याच…

3 years ago

वेळेत उपचार, सकस आहार; व्यायामामुळे हृदयविकार नियत्रंणात

रत्नागिरी (प्रतिनिधी) : धकाधकीच्या आणि धावपळीच्या जीवनात व्यक्ती स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत आहे. अतिताणामुळे प्रौढांबरोबर आता तरुण पिढीमध्येही हृदयविकाराचे प्रमाण…

3 years ago

राजापूर तालुक्यात जनावरांवर सांसर्गिक गर्भपाताचे सावट

राजापूर (प्रतिनिधी) : वातावरणात होत असलेल्या बदलांमुळे अनेक आजार फोफावत आहेत. यात जनावरेही सुटलेली नाहीत. सध्या जनावरांवर सांसर्गिक गर्भपाताचे संकट…

3 years ago

‘शिक्षण संस्थांनी उद्योगप्रधान शिक्षण देण्याची गरज’ : उदय सामंत

रत्नागिरी (प्रतिनिधी) : सद्यस्थितीत शिक्षण संस्थांनी पारंपरिक अभ्यासाबरोबरच प्रदेशाच्या गरजा ओळखून उद्योगप्रधान शिक्षण देण्याची आवश्यकता आहे. रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीने त्यासाठी…

3 years ago

‘या’ नेत्यांची जीभ घसरतेय

रत्नागिरी : बंडखोरीनंतर शिंदे गट आणि शिवसेना नेत्यांमध्ये अगदी पायरी सोडून टीका केल्याचे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. मात्र, रामदास कदम…

3 years ago

फळमाशीवर शीळ येथील शेतकऱ्याने शोधला प्रभावी उपाय

राजापूर (वार्ताहर) : सध्या काकडी, पडवळ, दोडकी अशा फळपिकांवर मोठ्या प्रमाणात फळमाशीचा प्रार्दुभाव झाला आहे. त्यामुळे ही फळे सडून शेतकऱ्यांचे…

3 years ago

शिवसेनाप्रमुखांच्या विचारांशी उद्धव बेईमान!

रत्नागिरी : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी उभे आयुष्य काँग्रेस-राष्ट्रवादीशी लढून शिवसेना वाढवली. परंतु त्यांच्या मुलाने काय केले? मुख्यमंत्रिपदासाठी शरद पवारांच्या…

3 years ago

असंख्य चाकरमान्यांची प्रवासासाठी रेल्वेलाच पसंती

रत्नागिरी (वार्ताहर) : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईहून कोकणात यायला अनेक पर्याय असले, तरी प्रवाशांनी प्रामुख्याने रेल्वेलाच पसंती दिली आहे. उभ्याने येऊ…

3 years ago