मुंबई : केजीएफ या सुपरडुपर हिट झालेल्या चित्रपटातील अभिनेते बी. एस. अविनाश याचा आज सकाळच्या सुमारास बंगळुरूमध्ये अपघात झाला. त्याने…
नवी दिल्ली : देशात कोरोना संसर्गाचा आलेख वाढतानाच दिसत आहे. देशातील कोरोना रुग्णांची संख्याही वाढून एक लाखांच्या पुढे पोहोचली आहे.…
गुवाहाटी (हिं.स.) : आसाममध्ये आलेल्या पूरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्यातील ४० लाखाहून अधिक लोक या पुरामुळे बाधित झाले असून…
नवी दिल्ली (हिं.स.) : राजस्थानच्या उदयपूर येथील कन्हैयालाल यांच्या हत्येचा तपास आता राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) करणार आहे. या प्रकरणातील…
नवी दिल्ली : भाजपचे निलंबित नेते नवीन कुमार जिंदाल यांना ई-मेलच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीय. जिंदाल यांनी ट्विट…
नवी दिल्ली : जर्मनी आणि संयुक्त अरब अमिरातीचा दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतात परतले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जी७ शिखर…
नवी दिल्ली : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ठाकरे सरकारला दिलेल्या बहुमत चाचणीच्या आदेशाच्या विरोधातील शिवसेनेच्या याचिकेवर आज पाच वाजता सुनावणी…
नवी दिल्ली (हिं.स.) : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यांना पत्र पाठवून खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या आहेत. कोरोनाचा…
उदयपूर (हिं.स.) : राजस्थानातील उदयपूर येथे नुपूर शर्माच्या समर्थात सोशल मिडीयावर स्टेटस ठेवणाऱ्याची आज, मंगळवारी निर्घुण हत्या करण्यात आली आहे.…
नवी दिल्ली (हिं.स.) : केंद्र शासनाच्या ‘जिल्ह्यांच्या श्रेणीत्मक कामगिरी निर्देशांकात’ महाराष्ट्राने एका श्रेणीच्या वाढीसह उत्तम कामगिरी केली आहे. राज्यातील जिल्ह्यांमध्ये…