मुंबई : महाराष्ट्रात धुळ्यात ८९ तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत. ज्या राजस्थानात काँग्रेसचे सरकार आहे त्याठिकाणाहून धुळ्यात या तलवारी आल्या…
भाईंदर (प्रतिनिधी) : मीरा-भाईंदर महानगरपालिकेचे दोन वेळा नगरसेवक राहिलेले तथा माजी सभापती चंद्रकांत मोदी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी केंद्रीय…
सातारा : नेहमीच आपल्या फिल्मी स्टाईलने बेधडक आणि रोखठोक विधानांनी चर्चेत असलेले साता-याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी सध्या राज्यात सुरु…
मुंबई : सीआयएसएफ होते म्हणून किरीट सोमय्यांचा जीव वाचला. नाहीतर त्याच ठिकाणी त्यांची हत्या झाली असती, असे गंभीर आरोप विधानपरिषदेचे…
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून हनुमान चालिसेवरुन सुरू झालेला संघर्ष शिगेला पोहोचला आहे. सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजपमधील नेते एकमेकांवर…
मुंबई : भाजपने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा उल्लेख थेट हिटरलरशी केला आहे. भाजपच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन एक व्यंगचित्र शेअर करण्यात आलं…
मुंबई : राजद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात असलेल्या खासदार नवनीत राणा यांनी कोठडीत हीन वागणूक दिली जात असल्याचा आरोप करत लोकसभा अध्यक्षांना…
मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप करत पोलिसांनी दाखल केलेली एफआयआर खोटी आहे असे सांगितले.…
पुणे : सत्ता येते आणि जाते, पण त्यामुळे अस्वस्थ होण्याचे कारण नाही. पण सध्या काही लोक फार अस्वस्थ आहेत. पण…
मुंबई : सर्वपक्षीय बैठकीवर बहिष्कार घातल्याची माहिती राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत आज दिली. यावेळी ठाकरे…