मुंबई : अटल सेतूचे (Atal Setu) १२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या सेतूमुळे मुंबई आणि नवी मुंबईचा प्रवास फक्त १५ ते २० मिनिटांवर आला आहे. हा सेतू सुरु झाल्यापासून लोकांमध्ये याची प्रचंड क्रेझ आहे. अनेकजण केवळ फेरफटका मारायला अटल सेतूवर जातात आणि त्याचे फोटो काढून सोशल मीडियावर शेअर करतात. त्यामुळे अटल सेतूवर प्रवास करण्यासाठी अधिकाधिक लोक उत्सुक बनत चालले आहेत.
अटल सेतूवर वाहन थांबवून सेल्फी काढण्याची परवानगी नसल्यामुळे असे सेल्फी काढणार्यांकडून चांगलाच दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच गेल्या दहा दिवसांत या सेतूवरुन ३ लाखांहून अधिक वाहनांनी प्रवास केला आहे. यामधून तब्बल ६ कोटी रुपये टोलवसुली झाली आहे. येत्या काळात अटल सेतूवर अधिक गर्दी होण्याची शक्यता आहे.
मतदारयादीत नाव नसल्याने मतदारांचा हिरमोड मुंबई : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील १३ मतदार संघात…
मुंबई: अंबाती रायडू(ambati raydu) इंडियन प्रीमियर लीगमध्ये(indian premier league) मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ससाठी…
मुंबई: प्रत्येक आई-वडिलांना वाटत असले की विकास योग्य पद्धतीने व्हावा. मात्र हे समजून घेणे गरजेचे…
कुटुंबीय सुरक्षित मात्र मालमत्तेचे नुकसान मुंबई : ‘बिग बॉस’ रिअॅलिटी शोमधून (Bigg Boss reality show)…
नवी दिल्ली : देशात होणारी ऑनलाईन फसवणूक (Online Fraud) रोखण्यासाठी केंद्र सरकारने (Central Government) तब्बल…
अभिनेते परेश रावल यांनी व्यक्त केलं परखड मत मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha 2024…