इंफाळ: काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मणिपूरमधील दौऱ्याआधी थांबवण्यात आल्यानंतर त्यांनी आता हेलिकॅप्टरने चुरचंदपूर येथे जायचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या ताफ्याला पोलिसांनी इंफाळपासून २० किमी अंतरावर असलेल्या विष्णुपूरजवळ थांबवले होते. त्यानंतर ते इंफाळला परतले. राहुल चुरचंदपूर रिलीफ कॅम्पमध्ये पीडितांना भेटण्यासाठी जात असताना वाटेत हिंसाचार होऊ शकतो या कारणामुळे पोलिसांनी त्यांना थांबवल्याची माहिती आहे.
पोलिस अधिकारी म्हणाले की, बिष्णुपूर जिल्ह्यात महामार्गावर टायर जाळण्यात आले आणि ताफ्यावर काही दगडफेकही झाली. अशा घटना पुन्हा घडण्याची भीती आहे, त्यामुळे खबरदारी म्हणून हा ताफा बिष्णुपूर येथे थांबवण्यात आला
राहुल गांधी मणिपूरमधील मदत शिबिरांना भेट देणार आहेत, तसंच विविध समाजाच्या नेत्यांना भेटणार आहेत. ते ३० जूनपर्यंत मणिपूरमध्येच असतील. मणिपूर काँग्रेसचे अध्यक्ष ओकराम इबोबी सिंग यांनी सांगितले की, राहुल यांचे ज्येष्ठ नागरिक आणि इतर नेत्यांना भेटण्याचे नियोजन आहे.
मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ साठी ‘शिक्षण हक्क अधिनियम’ अर्थात ‘आरटीई’अंतर्गत २५ टक्के आरक्षित जागांसाठीच्या…
संजय राऊत यांनाच मुख्यमंत्री व्हायचे होते, त्यासाठी उद्धव ठाकरेंना ब्लॅकमेल केल्याचा आमदार नितेश राणे यांचा…
दोन्ही नेते भाषण न करता निघून गेले फुलपूर : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर…
चिपळूणात ढगफुटी, अडरे गावात अर्ध्या तासात रेकॉर्डब्रेक पाऊस, नद्या दुथडी भरुन वाहू लागल्या चिपळूण :…
काँग्रेस आणि झामुमो यांनी झारखंडला लुटण्याची एकही संधी सोडली नाही पंतप्रधान मोदींनी विरोधकांना झोडपले! जमशेदपूर…
नवी दिल्ली : फसव्या जाहिरातींप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्यामुळे पतंजली कंपनीचे संस्थापक रामदेव बाबा आणि बाळकृष्ण…