सोलापूर : मोहोळ तालुक्यातील चार साखर कारखान्याच्या माध्यमातून दोन महिन्याच्या कालावधीत 26 कोटी रुपयांची पाच कोटी 47 लाख युनिट वीज निर्मिती झाली आहे. यातील काही विज कारखान्यांनी वापरली आहे तर उर्वरित वीज एक्सपोर्ट केली आहे. या वीज निर्मिती मुळे साखर कारखान्यांना अतिरिक्त महसूल प्राप्त झाला असून, शेतकऱ्यांना त्यांच्या उसाला प्रति टन जादा भाव मिळण्याची आशा लागली आहे.
मोहोळ तालुक्यात भीमा, जकराया, आष्टी शुगर व लोकनेते हे चार साखर कारखाने आहेत. सध्या या साखर कारखान्यांचा गळीत हंगाम जोरात सुरू आहे. साखर कारखाने सुरू होऊन साधारण दोन महिने झाले आहेत वरील वीज निर्मिती ही या कालावधीतील आहे. कारखानदारांचे केवळ ऊस गाळप करून त्यापासून फक्त साखर उत्पादन सुरू आहे. सारासार विचार केला व वाढत्या खर्चाचा हिशोब घातला तर फक्त साखर उत्पादन ही न परवडणारी बाब आहे. त्यासाठी उपपदार्थ निर्मिती असेल तर ऊस उत्पादक सभासदांना ज्यादा भाव देणे शक्य होणार आहे.
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण एकादशी शके १९४६. चंद्र नक्षत्र पूर्वा भाद्रपदा. योग ऐद्र. भारतीय…
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून भाजपा व भाजपाच्या मित्रपक्षाच्या उमेदवारांचा…
मिलिंद बेंडाळे, पर्यावरण अभ्यासक कचरा किंवा कचरा व्यवस्थापन ही देशातील मोठी समस्या आहे. दिल्ली, मुंबईसारख्या…
रवींद्र तांबे दिनांक २० एप्रिल, १९३८ रोजी इस्लामपूर येथे केलेल्या भाषणात भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार…
मुंबई: मुंबईच्या वानखेडे मैदानावर आज मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना रंगला होता.…
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल कोलकाता : संदेशखालीमध्ये काय घडत आहे हे टीएमसीच्या नेत्यांना…