सोलापूर (हिं.स.) विद्यापीठाच्या परीक्षांतील गोंधळाची मालिका सुरूच आहे. आता बी टेकच्या एका प्रश्नपत्रिकेच्या आदर्श नमुना उत्तरपत्रिकेतील ५० पैकी २४ उत्तरे चुकीची दिल्याचे आढळले आहे. या चुकीच्या उत्तरांच्या आधारे उत्तरपत्रिका तपासली गेल्यास सर्वच विद्यार्थी नापास होण्याची शक्यता आहे. हा प्रकार इलेट्राॅनिक्स अॅण्ड टेली कम्युनिकेशनच्या (इएनटीसी) अंतिम वर्षातील मायक्रोवेव्ह इंजिनिअरिंगच्या प्रश्नपत्रिकेबाबत घडला आहे.
विद्यार्थ्यांनी दिलेल्या उत्तरपत्रिकांच्या आपापल्या ओएमआर शीटवरील उत्तरपत्रिका कॉपी देण्याची मागणी केली आहे. ज्यायोगे विद्यापीठाच्या निकालावर विश्वास ठेवता येईल.
अनेक धरणांमध्ये शून्य टक्के पाणीसाठा मुंबई : सध्या राज्यात उकाडा प्रचंड वाढला असून पाणी आटत…
मराठी अभिनेत्री मेघा धाडेने व्यक्त केला तीव्र संताप मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra…
तर दुसरीकडे बीकेसीमध्ये सापडला बनावट नोटा तयार करणारा कारखाना मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election)…
मुंबई: मे महिन्याची सुरूवात झाली आहे. हा महिना अनेक गोष्टींनी महत्त्वपूर्ण आहे. या महिन्यात अनेक…
मुंबई: आयपीएल २०२४च्या(ipl 2024) ५२व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने गुजरात टायटन्सला चार विकेटनी हरवले. आरसीबीच्यया…
मुंबई: उन्हाळ्याच्या दिवसांत प्रत्येक गोष्ट फ्रीजमध्ये ठेवली जाते. अंडीही. आज जाणून घेऊया उन्हाळ्याच्या दिवसांत अंडी…