Maharashtra Monsoon Trip : मान्सून ट्रिप करायची? महाराष्ट्रातील या ८ निसर्गरम्य ठिकाणांना नक्की भेट द्या!


पावसाळ्याची पहिली सर, सर्वत्र मातीचा सुगंध आणि हिरवागार निसर्गाच्या सानिध्यात पावसाळ्यात एक वेगळीच मजा अनुभवता येते. महाराष्ट्रात अनेक सुंदर रस्ते आहेत, जे पावसाळ्यात आणखीनच मनमोहक बनतात. आपल्या मित्रांसोबत मान्सून ट्रिप करायची? तर या निसर्गरम्य ठिकाणी नक्की भेट द्या. 







कास पठार

पावसाळ्यात हिरव्या गालिच्याने नटलेले कास पठार मन मोहून टाकते.



ठोसेघर धबधबा

साताऱ्यातील हा धबधबा पावसाळ्यात सर्वाधिक आकर्षक दिसतो. निसर्गप्रेमींसाठी हा एक परफेक्ट वीकेंड स्पॉट आहे.





माळशेज घाट

ढग, धबधबे आणि वळणावळणाचे रस्ते यामुळे माळशेज घाट खास बनतो. फोटोग्राफीसाठीही हे ठिकाण उत्तम आहे.



भंडारदरा

अहमदनगर जिल्ह्यातील बेस्ट ठिकाण म्हणजे भंडारदरा. येथील धुक्याने वेढलेला तलाव आणि हिरवीगार टेकड्या मन प्रसन्न करतात.




 कुने धबधबा

लोणावळ्यातील प्रसिद्ध तीन-स्तरीय धबधबा पावसाळ्यात जीवंत होतो.


 

ताम्हिणी घाट


पावसाळ्यात असंख्य धबधबे आणि हिरवाईने ताम्हिणी घाट खुलून दिसतो. रोड ट्रिपसाठी महाराष्ट्रातील लोकप्रिय ठिकाण.



आंबोली घाट

महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण म्हणून आंबोली प्रसिद्ध आहे. धुकं आणि धबधब्यांचा सुंदर संगम येथे अनुभवता येतो.



 राजमाची किल्ला

ट्रेकिंग आणि निसर्गप्रेमींसाठी पावसाळ्यातील आवडते ठिकाण. हिरव्यागार डोंगररांगांमधून अविस्मरणीय अनुभव मिळतो.

Comments
Add Comment

Deep Amavasya : दीप अमावस्येला कशी करावी दिव्यांची पूजा ? सविस्तर जाणून घ्या...

मुंबई : हिंदू पुराणानुसार, आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच 'दीप अमावस्येला' घरातील सर्व दिव्यांची पूजा

Best Outfits For Beach Trip : समुद्रकिनारी स्टायलिश आणि कम्फर्टेबल दिसण्यासाठी ‘हे’ आउटफिट्स नक्की ट्राय करा

मुंबई : समुद्रकिनारी फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर कपड्यांची निवडही तितकीच महत्त्वाची ठरते. बीचवर उन्हं,

Dashmi Movie Poster Launch : अन्यायाविरुद्ध उठणार ‘दशमी’ची गर्जना! रहस्य, संघर्ष आणि स्त्रीशक्तीची कहाणी घेऊन मराठी चित्रपटाची दमदार एंट्री

मुंबई : भारतीय संस्कृतीत विजयादशमी म्हणजे केवळ सण नाही, तर अन्यायावर न्यायाचा, अधर्मावर धर्माचा आणि दुष्ट

Jalgaon : भंगार विक्रीतून मध्य रेल्वे मालामाल, भुसावळ विभाग ३३ कोटींच्या महसुलासह दुसऱ्या क्रमांकावर

Jalgaon : आजपर्यंत आपण तिकीट विक्री किंवा तिकीट तपासणी मधून रेल्वे विभागाने (Central Railway) कोटींची कमाई केल्याचे ऐकले असेल,

Empty Stomach Food : सकाळी रिकाम्या पोटी नक्की काय खावं अन् काय टाळावं? 'या' एका चुकीमुळे बिघडू शकतं तुमचं पचनतंत्र!

रिकाम्या पोटी प्रत्येकासाठी एकच पदार्थ योग्य असेल असे नाही. तुमची पचनशक्ती, अॅसिडिटी आणि इतर आरोग्यविषयक

Dombivli Barvi Dam : कल्याण - डोंबिवलीकरांसाठी आनंदाची बातमी, बारवी धरण ९९.८८ टक्के भरले

डोंबिवली : कल्याण - डोंबिवलीसह ठाणे जिल्ह्यातील मोठ्या भागाची तहान भागविणारे बारवी धरण ९९.८८