मुंबई: मुंबईतील पश्चिम आणि पूर्व उपनगरांना जोडणाऱ्या महत्त्वाच्या 'विद्याविहार उड्डाणपूल' (ROB) प्रकल्पाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. हा पूल वाहतुकीसाठी खुला झाल्यावर विद्याविहार पूर्व ते पश्चिम या दरम्यानचा प्रवास अत्यंत जलद होणार असून, वाहनचालकांना वाहतूक कोंडीतून मोठा दिलासा मिळणार आहे.
मुंबई : नीट यूजी २०२६ फेरपरीक्षा (NEET-UG 2026 Re-Exam) रविवार २१ जून २०२६ रोजी होणार आहे. या फेरपरीक्षेच्या निमित्ताने प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी ...
प्रवाशांसाठी वेळेची मोठी बचत
सध्या विद्याविहार पूर्वेकडून पश्चिमेकडे जाण्यासाठी वाहनचालकांना घाटकोपर किंवा कुर्ला मार्गे वळसा घालून जावे लागते. या प्रवासासाठी ३० ते ४५ मिनिटांचा वेळ लागतो. मात्र, हा नवीन उड्डाणपूल सुरू झाल्यानंतर हाच प्रवास अवघ्या १० ते १५ मिनिटांत पूर्ण करणे शक्य होणार आहे. यामुळे दररोजचा प्रवासाचा मनस्ताप कमी होऊन वेळेची मोठी बचत होणार आहे.
ठाणे: रेल्वे रुळ ओलांडण्याच्या धोकादायक सवयीला आळा घालण्यासाठी आणि वाढते रेल्वे अपघात रोखण्यासाठी ठाणे रेल्वे पोलिसांनी दिवा रेल्वे स्थानकावर एक ...
प्रकल्पाची वैशिष्ट्ये आणि सद्यस्थिती
व्याप्ती: हा पूल विद्याविहार पूर्वेकडील आर. एन. गांधी शाळेजवळील जंक्शन ते विद्याविहार पश्चिमेकडील अमित प्रिंटर परिसर यांना थेट जोडणार आहे.
बांधकाम: ४८८ मीटर लांबीच्या या पुलाचे काम २०१७ मध्ये सुरू झाले होते. रेल्वे हद्दीतील रस्त्याची रुंदी १७.५ मीटर, तर हद्दीबाहेरील भागाची रुंदी २४.५ मीटर इतकी आहे.
प्रगती: प्रकल्पाचे ८० टक्के काम पूर्ण झाले असून, केवळ २० टक्के काम शिल्लक आहे. उर्वरित काम पूर्ण करून हा पूल जुलैअखेर वाहतुकीसाठी खुला करण्याचे पालिका प्रशासनाचे नियोजन आहे.
मुंबई: भारतीय शेअर बाजाराच्या इतिहासात एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत बॉम्बे स्टॉक एक्सचेंजने (BSE) देशातील पहिल्या 'सात्विक १००' निर्देशांकाची (BSE Saatvik 100 Index) ...
मुंबई: भारतीय शेअर बाजाराच्या इतिहासात एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत बॉम्बे स्टॉक एक्सचेंजने (BSE) देशातील पहिल्या 'सात्विक १००' निर्देशांकाची (BSE Saatvik 100 Index) ...
मुंबई: भारतीय शेअर बाजाराच्या इतिहासात एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत बॉम्बे स्टॉक एक्सचेंजने (BSE) देशातील पहिल्या 'सात्विक १००' निर्देशांकाची (BSE Saatvik 100 Index) ...