Budget 2026: अर्थसंकल्पात AI बाबत मोठी घोषणा; देखरेखीसाठी होणार नवीन समिती स्थापन

नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज २०२६ चा अर्थसंकल्प सादर केला. त्यांनी अर्थसंकल्पात घोषणा केली की, भारताच्या सेवा क्षेत्रावर आर्टिफिशियल इंटेलिजेंस म्हणजेच AI सारख्या नवीन तंत्रज्ञानाचा होणारा परिणाम तपासण्यासाठी सरकार एक नवीन समिती स्थापन करेल. ही समिती सेवा क्षेत्रात एआय कसा बदल घडवत आहे आणि त्याच्या भविष्यातील शक्यता आणि आव्हाने काय असू शकतात याचे मूल्यांकन करेल.


अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या की, ही समिती सेवा क्षेत्रातील वाढीची क्षमता वाढवणारी क्षेत्रे ओळखेल. तसेच रोजगार, उत्पादकता आणि जागतिक स्पर्धात्मकता वाढविण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर करणे हे यामागचे उद्दिष्ट आहे.


अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान निर्मला सीतारमण पुढे म्हणाल्या की, २०२६ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात सरकारने घोषणाबाजी करण्याऐवजी विकासांवर लक्ष केंद्रित केले आहे. आपला देश विकसित भारत बनण्याच्या दिशेने ठोस पावले उचलत राहील. बजेटपूर्वी, देशातील आघाडीच्या तंत्रज्ञान कंपन्यांना आशा होती की सरकार एआय इकोसिस्टम, नवोन्मेष आणि डिजिटल पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना देण्यासाठी ठोस पावले उचलेल.


एकंदरीत, सरकारच्या या पावलावरून असे दिसून येते की येणाऱ्या काळात, भारताच्या सेवा क्षेत्राची दिशा आणि स्थिती निश्चित करण्यात एआय AI महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

Comments
Add Comment

Nagpur Crime : लॉजवर घेऊन गेला अन् 30 तास हात पाय बांधून नको ते केलं, नागपूर पोलिसांकडून आरोपीला अटक

नागपूर : नागपुरात (Nagpur) 16 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या अपहरण आणि गंभीर अत्याचाराच्या प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडाली

Jalgaon : जळगावकरांनो लक्ष द्या ! शिव कॉलनी पुलाच्या कामासाठी वाहतूक वळवणार; 'हे' असतील पर्यायी मार्ग

Jalgaon : जळगाव शहरातील शिव कॉलनीतील रेल्वे मार्गावरील समांतर पूल आणि भुयारी मार्गाच्या रखडलेल्या कामाला अखेर गती

Usha Nadkarni Emotional Story : वडिलांचा कोयत्याने हल्ला, आईने काढले घराबाहेर; पडद्यावर खडूस सासू, पण खऱ्या आयुष्यात... उषा नाडकर्णींची हादरवणारी कहाणी

मुंबई : टेलिव्हिजन विश्वातील अतिशय गाजलेली मालिका ‘पवित्र रिश्ता’ आणि त्यात 'खडूस सासू' म्हणून घराघरांत

State Government : आयुष्यमान भारत आणि जनआरोग्य योजनेतील गैरव्यवहारांप्रकरणी एसआयटी

 १५ हजार ४०७ उपचारांचे दावे संशयास्पद; महिनाभरात अहवाल सादर करण्याचे आदेश मुंबई : आयुष्मान भारत-पंतप्रधान

Multiple UPI Apps : एकाच मोबाईल नंबरवर चालणार २ किंवा त्याहून अधिक UPI! जाणून घ्या सोपी पद्धत आणि महत्त्वाचे नियम

मुंबई : आजच्या डिजिटल युगात जवळपास प्रत्येक व्यक्ती ऑनलाईन पेमेंटसाठी यूपीआय (UPI) चा वापर करत आहे. मात्र, अनेकदा

Footpath Encroachment : पदपथ अतिक्रमण मुक्तीच्या निर्देशानंतर, याच्या अंमलबजावणीसाठी आयुक्त थेट उतरल्या रस्त्यावर

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील (Mumbai) पदपथांवरील अनधिकृत फेरीवाले व अतिक्रमणे तत्काळ हटवून पदपथ अडथळामुक्त