काय सांगता ? दोन हजाराच्या पाच हजार कोटी रुपयांहून जास्त किमतीच्या नोटा अद्याप चलनात

मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेने साल २०२३ मध्ये चलनातून बाद केलेल्या २००० रुपयांच्या गुलाबी नोटा अजूनही संपूर्णपणे बँकेत परत आलेल्या नाहीत. साल २०२५ च्या अखेरपर्यंतचे आकडे आलेले आहेत. आरबीआयने सांगितले की अजूनही ५००० कोटी रुपयांहून जास्त किमतीच्या गुलाबी नोटा बँकेत परत येण्याची बाकी आहे. म्हणजे इतक्या किमतीच्या नोटा अजूनही लोकांकडे आहेत. खास बाब म्हणजे या नोटा रिटर्न करण्याची सुविधा असूनही लोकांद्वारे उशीर केला जात आहे. आरबीआयने २००० रुपयांच्या नोटासंदर्भात महत्त्वाची अपडेट जारी केली आहे. आरबीआय म्हणाले की २००० रुपयांच्या नोटा १९ मे २०२३ रोजी सर्क्युलेशनच्या बाहेर केल्या होत्या. या नोटा बँकेत परत करायच्या होत्या. परंतु आतापर्यंत सर्व नोटा बँकेत परत केलेल्या नाहीत. त्यावेळी बाजारात ३.५६ लाख कोटी रुपयांच्या दोन हजार रुपयांच्या नोटा होत्या. संपलेल्या ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत एकूण ९८.४१ नोटांची बँकेत वापसी झाली आहे. अजूनही ५,६६९ कोटी रुपये मूल्यांच्या २ हजारांंच्या नोटा बँकेत परत आलेल्या नाहीत.

Comments
Add Comment

Healthy Drinks : चहा महागला म्हणून चिंता सोडा! सकाळी चहाऐवजी प्या 'हे' पेय; शरीर होईल डिटॉक्स अन् वजनही घटेल

साखर आणि चहाचे भाव वाढल्याने खिशावर पडणारा ताण कमी करण्यासाठी आणि आरोग्याला उत

Weight Loss Tips : व्यायामाशिवाय वजन कमी करायचंय? मग आहारात ‘या’ पदार्थांचा नक्की करा समावेश

मुंबई : वजन कमी करण्यासाठी व्यायामासोबतच आहाराकडे लक्ष देणं तितकंच महत्त्वाचं आहे. अनेकांना नियमित

Parenting Tips : मुलांचा स्क्रीन टाइम कमी करायचा आहे? फोन हिसकावण्याऐवजी हे उपाय करा

आजकाल लहान मुलांचा मोबाईल, टॅब्लेट आणि टीव्हीचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कार्टून पाहत जेवणे, गेम

Jaiswal, Fernando : आयसीसीची यशस्वी जैस्वाल आणि असिथा फर्नांडोवर दंडात्मक कारवाई

कोलंबो : दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी मैदानावर झालेल्या झटापटीनंतर भारतीय सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि

INDvsSL : श्रीलंकेविरुद्धच्या कोलंबो कसोटीवर भारताची मजबूत पकड

कोलंबो : भारताने श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत आपले स्थान मजबूत केले आहे. देवदत्त पडिक्कलच्या शतकानंतर

Thane : राज्य महोत्सवांतर्गत महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेचे आयोजन

ठाणे : शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत 'महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ