Breaking: देशाचे 'जीपी' म्हणून ओळखले जाणारे नामांकित उद्योगपती गोपीचंद हिंदुजा यांचे ८५ व्या वर्षी निधन

प्रतिनिधी:हिंदुजा उद्योगसमूहाचे आश्रयस्थान व चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले आहे. ते ८५ वर्षाचे होते. थोरले बंधु श्रीचंद हिंदुजा यांच्या निधनानंतर त्यांनी चेअरमन पदाची सूत्रे २०२३ दरम्यान हाती घेतली होती. व्यवस्थापनावर त्यांच्या हातखंडा होता त्यांच्या कार्यकुशलतेमुळे उद्योगसमुहाचा विस्तार सुरू होता. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी व दोन मुले असा त्यांचा परिवार आहे. 'जीपी' म्हणून नावाने प्रसिद्ध असलेले हिंदुजा हिंदुजा समुह (Hinduja Group) व हिंदुजा ऑटोमोटिव्ह लिमिटेड (Hinduja Automotive Limited) या दोन संस्थाचा कार्यभार त्यांनी सांभाळला होता.


सिंधी कुटुंबात जन्म झालेल्या हिंदुजा यांनी १९५९ साली आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली. गल्फ ऑईलचे १९८४ अधिग्रहण व अशोक लेलँडचे १९८७ अधिग्रहण यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली होती. हिंदुजा समुह तेल, उर्जा, फायनान्स, केबल टेलिव्हिजन, लुब्रिकंट, ट्रक निर्मिती, मिडिया, बँकिंग अशा विविध श्रेत्रात कार्यरत असणारा बहुराष्ट्रीय समुह (Multinational Corporation) आहे.

Comments
Add Comment

'विकास आणि संस्कृतीला समान महत्त्व देत कार्य करणार'

त्र्यंबकेश्वर (प्रतिनिधी) : कुंभमेळ्यासाठी जगभरातून लाखो-कोट्यवधी भाविक नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये येणार

लातूरमध्ये नगरपंचायत निवडणुकीत शिउबाठाला मोठा धक्का; ११ उमेदवारांनी घेतली माघार

लातूर : राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्यातील राजकीय वातावरण गोंधळले

भारताच्या मुलींनी सलग दुसर्‍यांदा जिंकला कबड्डी वर्ल्डकप

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नोव्हेंबरचा महिना भारतीय महिला खेळाडू गाजवताना दिसत आहेत. २ नोव्हेंबर रोजी हरमनप्रीत

पाकिस्तानच्या शेजाऱ्याने दिली गोल्डन ऑफर

नवी दिल्ली : अफगाणिस्तानचे उद्योग आणि वाणिज्य मंत्री अलहाज नूरुद्दीन अजीजी सहा दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत.

आम्ही लाखो मशिदी उभारू, MIM चे असदुद्दीन ओवैसी फुत्कारले

नवी दिल्ली : जोपर्यंत हे जग आहे, जगाचं अस्तित्व आहे. तोपर्यंत मुसलमान राहणार. आम्ही लढत राहू. आम्ही लाखो मशिदी

१२ वर्षांचा दुरावा संपला; दानवे–लोणीकर पुन्हा एकत्र, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

जालना : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची धामधूम वाढत असताना जालना जिल्ह्यातील एक मोठी राजकीय घडामोड