मुंबईकरांचा प्रवास गारेगार , आजपासून २० वातानुकूलित बसमार्ग सुरू

मुंबई : मुंबईकरांचा प्रवास आणखी गारेगार आणि प्रदूषणमुक्त करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १५७ आधुनिक आणि प्रदूषणमुक्त ५ हजार नवीन बस आणण्याच्या घोषणेनुसार बेस्ट उपक्रमातील ओशिवरा,गोराई व कुर्ला व आणिक या मार्गावर चालवण्यात येणार होत्या व याचा लाभ पश्चिम उपनगरातील व पूर्व उपनगरातील प्रवाशांना होणार होता. आज सकाळपासून या बसगाड्या प्रवर्तनात आणल्या गेल्या. स्वमालकीच्या साध्या बसगाड्यांऐवजी या वातानुकूलित बसगाड्या सुरु झाल्यामुळे प्रवाशांचा प्रवास आणखी गारेगार झाला आहे


ओशिवरा आगारातील बस ए ४ ओशिवरा आगार, ए ४२४ मुलुंड स्थानक (प.), ए ४६९ महाराणा प्रताप चौक, ए ३२ गोरेगांव बस स्थानक पश्चिम मार्गे वेसावे यारी मार्ग, ए सी ३३ वरळी आगार, ए २०४ दहिसर पूल, ए २०५ जोगेश्वरी बस स्थानक पश्चिम मार्गे गोमंत नगर / दहिसर पूल, ए २३४ वेसावे यारी मार्ग, ए २६१ गोरेगांव बस स्थानक, ए ५६ वेसावे यारी मार्ग बस स्थानक / वरळी आगार, ए ४२५ वेसावे - यारी मार्ग बस स्थानक / कोकण नगरभांडुप, ए ४५४ सात बंगला बस स्थानक , गोरेगाव,पूर्व, ए २२१ अंधेरी बस स्थानक पश्चिम / वेसावे यारी मार्ग, ए २५१ अंधेरी बस स्थानक पश्चिम मार्गे वेसावे यारी मार्ग आणिक आगारातील बस एसी १० आणिक आगार / बॅकबे आगार, ए ६० कुर्ला स्थानक पूर्व] / महाराणा प्रताप चौक माझगांव,गोराई आगारातील बस,ए २७६ कांदिवली स्थानक पश्चिम / चारकोप सेक्टर क्र - ८ कुर्ला आगारातील बस, ए ३१३ कुर्ला स्थानक पश्चिम ते सांताक्रूझ स्थानक पूर्व सेंट्रल आगारातील बस, ए १०८ कमला नेहरू उद्यान / छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस

Comments
Add Comment

Sindhu Mahakumbh : सिंधू महाकुंभाच्या राष्ट्रीय एकात्मतेच्या संदेशाचा महाराष्ट्रात गौरव; राज्यपालांच्या हस्ते इंद्रेश कुमार आणि पाल्गा रिंपोचे यांचा सन्मान

मुंबई : लडाख येथे प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या सिंधू महाकुंभ (Sindhu Mahakumbh) उपक्रमाने राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक

Analog Paneer : पनीरच्या ३२ टक्के नमुन्यांमध्ये भेसळ, 'ॲनालॉग पनीर'मध्ये वनस्पती चरबीचा वापर

मुंबई : राज्यात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) बाजारपेठेतून घेतलेल्या पनीरच्या नमुन्यांपैकी तब्बल ३२ टक्के नमुने

Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांनी घेतला करंजा मत्स्य बंदर प्रकल्पाचा आढावा

- ४ हजार ५०० मेट्रिक टन मत्स्य उत्पादन हाताळण्याची क्षमता; अत्याधुनिक यंत्रणेसह अनुभवी मनुष्यबळाचा वापर

Central Railway New Rule : 'धूम्रपान ते फेरीवाले…' रेल्वेत गैरप्रकार करणाऱ्यांची खैर नाही; रेल्वे कायद्यात झाले 'हे' मोठे बदल

मुंबई : रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! रेल्वे कायदा, १९८९ मधील अनेक तरतुदींमध्ये सुधारणा करण्यात आल्या

Maharashtra Rojgar Melava 2026 : महाराष्ट्रातील तरुणांसाठी मोठी संधी! राज्यात होणार १ हजार रोजगार मेळावे; मंत्री मंगलप्रभात लोढांचा महत्त्वाचा निर्णय

मुंबई : राज्यातील युवक-युवतींना रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व

Nitesh Rane : रत्नागिरीला मिळणार जागतिक ओळख! भगवती बंदरात अत्याधुनिक क्रुझ टर्मिनलला गती; पर्यटन, रोजगाराला मोठी चालना

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील भगवती बंदर (Bhagwati Port) येथे उभारण्यात येणाऱ्या अत्याधुनिक क्रुझ टर्मिनल (cruise terminal)