मराठी मालिका विश्वातील लोकप्रिय जोडी होणार विभक्त? सोशल मीडीयावरील सोबतचे फोटो केले डिलीट

मुंबई: 'जीव माझा गुंतला' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय जोडी म्हणजे योगिता आणि समीर चौगुले यांनी एक वर्षापूर्वी खऱ्या आयुष्यात लग्नगाठ बांधली होती.मात्र आता त्यांनी इंस्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केले असून सोशल मीडीयावरील एकमेकांसोबतचे सर्व फोटो डिलिट केल्यामुळे ते दोघे विभक्त होणार असल्याची चर्चा सुरू आहे.


योगिता आणि सौरभ यांची पहिली भेट 'जीव माझा गुंतला' या मालिकेच्या सेटवर झाली होती. मालिकेत एकत्र काम करताना त्यांच्यात चांगली मैत्री झाली आणि हळूहळू या मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले. यानंतर 'जीव माझा गुंतला' ही मालिका संपल्यानंतर दोघांनी मार्च २०२४ मध्ये लग्नगाठ बांधली.


लग्नाच्या दोन महिन्यांनंतर त्यांनी मुंबईमध्ये स्वत:चे घर घेतले होते. ज्याबद्दल योगिता आणि सौरभने सोशल मीडियावर नव्या घरात गृहप्रवेश करतानाचे फोटो शेअर करत चाहत्यांसोबत आनंदाची बातमी शेअर केली होती. यावेळी सौरभने फोटोस् खाली कॅप्शन दिला होता,'एक स्वप्न आपलं, एकत्र पूर्ण करूया. नवीन शहरात, नवीन संसार थाटूया'. मात्र काही दिवसातच त्यांच्यातील दुरावा वाढला असल्याच्या चर्चा होत आहेत.


Comments
Add Comment

निर्माता दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना जीवनगौरव पुरस्कार

जागतिक मराठी संमेलन गोव्यात ; ९ जानेवारीला देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन ; महेश मांजरेकर यांना जीवनगौरव

जुन्या चित्रपटांचे वैभव प्रेक्षक पुन्हा अनुभवणार

वंचितांचं जगणं आणि त्यात आत्मजाणिवेनं होणारं परिवर्तन यांची हृदयस्पर्शी आणि तितकीच प्रेरणादायी कहाणी

‘बोल बोल राणी, इता इता आणी’ या शॉर्ट फिल्मचे स्क्रीनिंग

बालदिनाच्या पूर्वसंध्येला ऑल प्ले प्रोडक्शन्सतर्फे त्यांच्या पहिल्या शॉर्ट फिल्मची “बोल बोल राणी, इता इता

पनवेलकरांसाठी २३ नोव्हेंबरला पीव्हीआरमध्ये ‘असंभव'चे प्रदर्शन

मराठीतील चार नावाजलेले, गुणी आणि दमदार कलाकार म्हणजे मुक्ता बर्वे, सचित पाटील, प्रिया बापट आणि संदीप कुलकर्णी हे

देवीच्या जत्रेत छाया कदमची कोकणात हजेरी

अभिनेत्री छाया कदम यांनी कोकणातील धामापूर गावातील सातेरी देवीच्या जत्रेला हजेरी लावत एक खास व्हिडीओ सोशल

‘अबब! विठोबा बोलू लागला’ बालनाट्य नव्या संचात

गेल्या वर्षभरात विविध विषयांवर अनेक मराठी नाटकं रंगभूमीवर आली. नवीन नाटकांसोबतच जुनी गाजलेली काही नाटकं