प्रयागराजमध्ये गंगा नदीत तीन किशोरवयीन मुले बुडाली

प्रयागराज : प्रयागराज जिल्ह्यातील पुरामुफ्ती परिसरात आज गंगेत आंघोळीसाठी गेलेली तीन किशोरवयीन मुले बुडाली, असे पोलीस सूत्रांनी येथे सांगितले.


पोलीस सूत्रांनी सांगितले की, मनीष (१३), शौर्य (१४) आणि नमन (१५) हे तीन किशोरवयीन मुले गंगेत आंघोळीसाठी आले होते, त्यावेळी नदीला पूर आल्याने ते खोल पाण्यात बुडाले.


"तेथे उपस्थित लोकांनी पोलिसांना याची माहिती दिली. माहिती मिळताच, पुरामुफ्ती आणि धूमंगंज पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि मुलांचा शोध घेण्यासाठी बचाव मोहीम सुरू केली," असे त्यांनी सांगितले.


पोलिसांनी सांगितले की, पाणबुड्यांच्या मदतीने सुमारे एका तासानंतर मनीष आणि शौर्य यांचे मृतदेह काढण्यात आले. "नमनचा शोध अद्याप सुरू आहे," असे ते म्हणाले.


पोलीस सूत्रांनी सांगितले की, बुडालेली तिन्ही मुले धूमंगंज भागातील रहिवासी आहेत.

Comments
Add Comment

मोदी सरकारचा मोठा निर्णय, पीएमओ आता ‘सेवा तीर्थ’, राजभवन होणार ‘लोक भवन’

नवी दिल्ली : केंद्र सरकार प्रशासकीय रचनेत मोठा बदल करण्याच्या तयारीत असून, सत्ता आणि अधिकार यांची पारंपरिक

भारतीय नौदलप्रमुखांच्या 'त्या' वक्तव्याने पाकिस्तानला भरली धडकी

नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूर आजही सुरू आहे. सुरक्षेच्या कारणास्तव काही बाबी सार्वजनिक करता येत नाही. पण योग्य ती

Bomb Threat : 'बॉम्ब'च्या धमकीने इंडिगोच्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग; प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण

मुंबई : हैदराबादहून कुवैतकडे जाणाऱ्या इंडिगो (IndiGo) एअरलाईन्सच्या एका विमानाला धमकीचा ई-मेल आल्यानंतर मंगळवारी

डिजिटल अरेस्ट घोटाळ्यांची चौकशी सीबीआयकडे द्या: सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सर्वोच्च न्यायालयाने सायबर गुन्ह्यांशी संबंधित 'डिजिटल अरेस्ट' प्रकरणांच्या

केरळच्या मुख्यमंत्र्यांना ईडीची नोटीस

तिरुवनंतपुरम (वृत्तसंस्था): तिरुवनंतपुरममध्ये केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांच्यावर नव्या आरोपांची

पाणीपुरी खाल्ली आणि वाचा गेली, महिलेचा जबडा सरकला

ओरैया : उत्तर प्रदेशमधील औरेया जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली. पाणीपुरी खाल्ल्यामुळे एका महिलेची वाचा गेली.