अभिनेता सलमान खानने घेतली राजनाथ सिंह यांची भेट

नवी दिल्ली : अभिनेता सलमान खानने आज, रविवारी दिल्लीत लखनौचे खासदार आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली. दोघांमध्ये सुमारे ४५ मिनिटे चर्चा झाली. राजनाथ यांचा धाकटा मुलगा नीरज सिंहने सलमानचे गेटवर स्वागत केले. सलमानने राजनाथ सिंह यांना त्यांच्या घरी गणपती पूजेला उपस्थित राहण्याचे आमंत्रणही दिले.


दरम्यान दोघांमधील संभाषणाचा तपशील उघड झालेला नाही. माहितीनुसार, सलमान त्याच्या वैयक्तिक कामासाठी राजनाथ सिंह यांना भेटण्यासाठी आला होता. २०२३ मध्ये लॉरेन्स गँगकडून धमक्या मिळाल्यानंतर सलमानची सुरक्षा वाढवण्यात आली होती. महाराष्ट्र सरकारने त्याला Y+ श्रेणीची सुरक्षा दिली आहे.


दोघांमधील भेटीचे फोटो समोर आलेले नाहीत. फक्त नीरज सिंह सलमानचे स्वागत करतानाचा फोटो समोर आला आहे. यामध्ये सलमानने निळा शर्ट घातला आहे. बिहारमध्ये निवडणुका आहेत. अशा परिस्थितीत राजकीय वर्तुळात या भेटीचे राजकीय अर्थही काढले जात आहेत.

Comments
Add Comment

India Seychelles Relations : सेशेल्स दौऱ्यात भारताचे मोठे पाऊल; १९ करारांवर स्वाक्षऱ्या, संरक्षण ते UPI पर्यंत सहकार्याला चालना

सेशेल्स : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सेशेल्स दौऱ्यात भारत (India) आणि सेशेल्स (Seychelles) यांच्यातील संबंध अधिक

Monsoon News : देशात पावसाची ४३ टक्के तूट; १४६ वर्षांतील सर्वात कोरडा जून

नवी दिल्ली : केरळमध्ये ४ जून रोजी झाला. मात्र अल निनोच्या इफेक्टमुळे जून महिना सरत आला तरी पावसाला अपेक्षित गती

Petrol Pump News : बाप रे काय दिमाग लावलाय! कारमध्ये ६ हजारांचं डिझेल भरलं अन् थेट सुसाट

गुरुग्राममधील पेट्रोल पंपावरचा व्हिडिओ व्हायरल, पोलिसही हैराण!  हरियाणा : हरियाणातील गुरुग्राममध्ये पेट्रोल

Railway Security : दगडफेक करणाऱ्यांवर रेल्वे सुरक्षा दलाची ड्रोनद्वारे करडी नजर

नवी दिल्ली : धावत्या रेल्वेगाड्यांवर होणाऱ्या दगडफेकीच्या घटनांना आळा घालण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाने

अनंत अंबानींच्या भक्तीची भाविकांमध्ये चर्चा; रिलायन्स इंडस्ट्रीकडून तिरूपतीच्या बालाजी मंदिराला २७ कोटींची भेट !

तिरुपती : आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींपैकी एक असलेल्या मुकेश अंबानी यांचे सुपुत्र आणि रिलायन्स

PM Narendra Modi : पावसाच्या पाण्याचा एक-एक थेंब वाचवा; पंतप्रधान मोदींचे नागरिकांना आवाहन

नवी दिल्ली : प्रत्येकाने स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. आपल्याला जलसंचय करायचाच आहे. पावसाच्या