सचिन तेंडुलकर सहकुटुंब लालबागच्या राजा चरणी लीन

राज ठाकरेंच्या निवासस्थानीही घेतले दर्शन


मुंबई : दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मुंबईत गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. यादरम्यान मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर नुकताच लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मुंबईत पोहोचला होता.


आपल्या कुटुंबासह आलेल्या सचिनने पूर्ण भक्तीभावाने गणपतीचे दर्शन घेतले. यादरम्यान त्याची पत्नी अंजली, मुलगी सारा आणि मुलगा अर्जुन देखील त्याच्यासोबत उपस्थित होते. महाराष्ट्रात गणेश चतुर्थीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आणि लालबाग चा राजा हा मुंबईतील सर्वात जुन्या गणेश मंडळांपैकी एक आहे. जिथे दरवर्षी लाखो गणेशभक्त दर्शनासाठी येतात.






लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यापूर्वी भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या मुंबईतील निवासस्थानी जाऊन गणपतीचे दर्शन घेतले. सचिन तेंडुलकर, त्याची पत्नी अंजली तेंडुलकर आणि मुलगा अर्जुन तेंडुलकरही यावेळी उपस्थित होते.
Comments
Add Comment

DCM Eknath Shinde : उपमुख्यमंत्री शिंदेंनी केली मिसिंग लिंकच्या कामाची पाहणी, महाराष्ट्र दिनी होणार उद्घाटन; मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील घाटाला मिळणार बायपास

मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे

HSC RESULT : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल कधी जाहीर होणार ?

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल कधी जाहीर होणार ? हा प्रश्न

MSRTC : 'आपली बस, आपली सेवा'; एसटी महामंडळाची नवी मोहीम

मुंबई : महाराष्ट्राच्या जीवनाशी नाळ जोडलेली लालपरी आता नव्या उमेदीनं, नव्या शिस्तीनं आणि नव्या संवेदनशीलतेनं

New Rule For Hotel : हॉटेलच्या मेन्युकार्डवर ‘पनीर’ किंवा ‘चीज ॲनालॉग’चा वापराचा उल्लेख बंधनकारक

मुंबई : पनीरच्या नावाखाली चीज ॲनालॉगचा वापर होत असल्याबाबतच्या तक्रारीनंतर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या नवीन

Sanjay Nirupam : निरुपम यांच्या कारची हवा काढणाऱ्यांना जामीन मंजूर

मुंबई : शिवसेनेचे संजय निरुपम दहिसरमध्ये रिक्षा - टॅक्सी चालकांशी संवाद साधण्यासाठी गेले होते. त्यावेळी

Maharashtra Weather : राज्यात उष्णतेचा कहर; ६ जिल्ह्यांना उष्णतेचा, तर १० जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

मुंबई : महाराष्ट्राचं हवामान बिघडलय आणि याचा फटका सर्वांनाच बसतो आहे. राज्यावर दुहेरी संकट आल्याचं चित्र