मुंबईच्या राजाच्या आरतीचा मान यंदा 'कोकण नगर गोविंदा पथकाला

मुंबई: मुंबईचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा आपला ९८ वा गणेशोत्सव साजरा करत आहे. गेली अनेक वर्षे सामाजिक कार्याची दखल घेत मंडळाकडून विविध क्षेत्रांतील व्यक्तींना 'आरतीचा मान' दिला जातो. यंदा हा खास सन्मान जोगेश्वरी पूर्व येथील कोकण नगर गोविंदा पथकाला जाहीर करण्यात आला आहे.



या वर्षी दहीहंडी उत्सवात कोकण नगर गोविंदा पथकाने सर्वात आधी १० थर रचून विश्वविक्रम केला होता. हा विक्रम करणाऱ्या कोकण नगर गोविंदा पथकाला मुंबईचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने पहिल्या आरतीचा मान दिला आहे. पहिल्या आरतीचा मान देत मुंबईचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने विश्वविक्रम करणाऱ्या कोकण नगर गोविंदा पथकाचा गौरव केला आहे.


सन्मान स्वीकारण्यासाठी कोकण नगर गोविंदा पथकाचे प्रतिनिधी शनिवार, ३० ऑगस्ट २०२५ रोजी रात्री ७:३० वाजता मुंबईचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या स्वागत कक्षात उपस्थित राहणार आहेत. या निमित्ताने यंदाचा गणेशोत्सव कोकण नगर गोविंदा पथकासाठी अधिकच अविस्मरणीय ठरणार आहे.

Comments
Add Comment

DCM Eknath Shinde : उपमुख्यमंत्री शिंदेंनी केली मिसिंग लिंकच्या कामाची पाहणी, महाराष्ट्र दिनी होणार उद्घाटन; मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील घाटाला मिळणार बायपास

मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे

HSC RESULT : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल कधी जाहीर होणार ?

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल कधी जाहीर होणार ? हा प्रश्न

MSRTC : 'आपली बस, आपली सेवा'; एसटी महामंडळाची नवी मोहीम

मुंबई : महाराष्ट्राच्या जीवनाशी नाळ जोडलेली लालपरी आता नव्या उमेदीनं, नव्या शिस्तीनं आणि नव्या संवेदनशीलतेनं

New Rule For Hotel : हॉटेलच्या मेन्युकार्डवर ‘पनीर’ किंवा ‘चीज ॲनालॉग’चा वापराचा उल्लेख बंधनकारक

मुंबई : पनीरच्या नावाखाली चीज ॲनालॉगचा वापर होत असल्याबाबतच्या तक्रारीनंतर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या नवीन

Sanjay Nirupam : निरुपम यांच्या कारची हवा काढणाऱ्यांना जामीन मंजूर

मुंबई : शिवसेनेचे संजय निरुपम दहिसरमध्ये रिक्षा - टॅक्सी चालकांशी संवाद साधण्यासाठी गेले होते. त्यावेळी

Maharashtra Weather : राज्यात उष्णतेचा कहर; ६ जिल्ह्यांना उष्णतेचा, तर १० जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

मुंबई : महाराष्ट्राचं हवामान बिघडलय आणि याचा फटका सर्वांनाच बसतो आहे. राज्यावर दुहेरी संकट आल्याचं चित्र