
मुंबई: प्रसिद्ध क्विझ शो कौन बनेगा करोडपती आपल्या नव्या हंगामासह परतत आहे आणि सोबतच अनेक प्रेक्षक या शोची आतुरतेने वाट पाहत आहेत. या हंगामाद्वारे अमिताभ बच्चन यांचेही पुनरागमन जाले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये केबीसी हा केवळ एक गेम शो राहिलेला नाही तर त्यांच्यासाठी आत्मा बनला आहे.
अमिताभ बच्चन यांनी केबीसीच्या भावना अतिशय सुंदरपणे जाहीर केले होते. कौन बनेगा करोडपती एक गेम शोपेक्षा अधिक आहे. हा एक आशा आणि स्वप्नांचा प्रवास आहे. येथे लाखो लोक हॉट सीटवर बसलेल्या स्पर्धकांचा उत्साह वाढवतात. माझ्यासाठी केबीसीचे यजमानपद भूषवणे म्हणजेच आपल्या कुटुंबास बसणे, प्रेम आणि उत्साहाने भरलेल्या सारखे आहे.
View this post on Instagram
जसेही नवा हंगाम सुरू होतो माझ्याकडे शब्द कमी पडतात. कारण कोणतेही शब्द माझी कृतज्ञता खोलवर व्यक्त करू शकत नाही. तुमच्या आशिर्वादाने केबीसीमध्ये नवा प्राण ओतला आहे. या मंचाला पुन्हा एकदा रोशन केले आहे. तसेच आपल्या सर्वांना पुन्हा सोबत उभे केले आहे. केबीसी ११ ऑगस्टपासून रात्री ९ वाजल्यापासून परतत आहे. सोमवार ते शुक्रवार, सोनी एंटरटनेमेंट टेलिव्हिजन आणि सोनी लिव्हवर परतत आहे.