भारताच्या पोरींची कमाल, FIDE बुद्धिबळ वर्ल्ड कप फायनलमध्ये भारताच्या कोनेरू हम्पी-दिव्या देशमुख यांच्यात लढत

  68

मुंबई : FIDE महिला बुद्धिबळ विश्वचषकाचे विजेतेपद भारताच्यात खात्यात दाखल होणार आहे. FIDE बुद्धिबळ वर्ल्ड कप फायनलमध्ये भारताच्या कोनेरू हम्पी-दिव्या देशमुख यांच्यात लढत रंगणार आहे. त्यामुळे कोणीही जिंकले तरीही भारताच्याच खात्यात हे विजेतेपद मिळणार आहे.

गुरूवारच्या सेमीफायनलम्ये भारताच्या कोनेरू हम्पीने चीनच्या टिंगजी लेई हिला टायब्रेकमध्ये हरवले. सामन्याचे सुरूवातीचे दोन डाव ड्रॉ झाले. त्यानंतर टायब्रेकरमध्येही दोघांनी १-१ अशी बरोबरी साधली. त्यानंतर १०-१० मिनिटांच्या गेममध्ये चीनच्या लेईने पहिला डाव जिंकत सरशी घेतली. मात्र हम्पीनेही दुसरा डाव जिंकत पुन्हा बरोबरी गाठली. त्यानंतर टायब्रेकर सेटमध्ये हम्पीने पहिला डाव जबरदस्त पद्धतीने जिंकला. त्यानंतरचाही डाव हम्पीने जिंकत अंतिम फेरी गाठली.

याआधी दिव्या देशमुखने गाठली अंतिम फेरी


महिला विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक देणारी नागपूरची दिव्या देशमुख पहिली भारतीय ठरली आहे. दिव्याने माजी विश्वविजेती चीनची मातब्बर खेळाडू टॅन झोनग्यी हिला पराभूत केले.



 

यासह या दोनही महिला खेळाडूंनी महिला ‘कॅंडिडेट्स’ स्पर्धेमध्ये आपले स्थान मिळवले आहे.
Comments
Add Comment

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट

"आम्ही पुन्हा प्रयत्न करत आहोत" सायना नेहवाल आणि पी. कश्यपच्या नात्यात यु टर्न

नवी दिल्ली: बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) या दोघांच्या नात्यात पुन्हा एकदा गोडवा

जसप्रीत बुमराहच्या आशिया कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली:  आशिया कप २०२५ पुढील महिन्यात खेळवला जाणार आहे आणि चाहते या स्पर्धेबद्दल खूप उत्सुक आहेत. पण

ग्रॅन्डमास्टर दिव्या देशमुखला शासनाकडून ३ कोटींचे बक्षीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सत्कार

नागपूर: महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषकात विजेतेपद पटकावल्यामुळे, महाराष्ट्र

नाईट वॉचमन आकाशदीपने इंग्लंडची झोप उडवली

लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना केनिंग्टन ओव्हल