मत्स्यव्यवसाय क्षेत्रात प्रथमच डिजिटल क्रांती ; AI तंत्रज्ञानासाठी ऐतिहासिक करार


मत्स्यव्यवसाय क्षेत्रात AI तंत्रज्ञानाचा पहिला करार!


मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत करारावर स्वाक्षरी!


मुंबई : राज्यातील मत्स्यव्यवसाय क्षेत्राचा विकास आणि उत्पादन वाढीसाठी मार्वल शासकीय कंपनीसोबत कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानावर आधारित Smart Fish Stock Assessment System (SFSS) विकसित करण्याचा करार करण्यात आला. मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा करार करण्यात आला.


यावेळी डॉ. एन. रामास्वामी, सचिव (पदुम), किशोर तावडे, आयुक्त मत्स्यव्यवसाय, मार्वल शासकिय कंपनीचे संचालक साई कृष्णा व विभागाचे इतर अधिकारी उपस्थित होते.


मत्स्यव्यवसाय क्षेत्राच्या उत्पादन, वितरण आणि विकासाला गती मिळावी यासाठी मत्स्यव्यवसाय विभागात प्रथमच AI Technology चा वापर करण्यात येणार आहे. याअंतर्गत Smart Fish stock Assessment system (SFSS) विकसित करण्यात येत आहे. AI तंत्रज्ञानाचा वापर करणारे मत्स्य व्यवसाय हे राज्यातील पहिले मंत्रालय असणार आहे. Al Technology चा वापर करून जलाशय विकसित करणे, मत्स्योत्पादनाची आकडेवारी, तसेच माहितीचे संकलन करून त्याचा वापर विविध विकास कामांसाठी करण्यात येणार आहे.


Comments
Add Comment

जरांगेच्या डोक्यात शिजतंय काय? मराठ्यांपाठोपाठ आता शेतक-यांचा मसिहा बनणार, बघा कोणत्या केल्या मागण्या

मनोज जरांगेंची सरकारकडे ८ मोठ्या मागण्यांची यादी, शेतकऱ्याला दरमहा १०,००० पगार ते संपूर्ण कर्जमाफी जरांगेंचा

'असे हलके वागणारे माझे नाहीत!' गोंधळ घालणाऱ्या समर्थकांवर पंकजा मुंडे कडाडल्या

भगवान गडाचा वारसा हिरावून घेणाऱ्यांवर पंकजा मुंडेंचा हल्लाबोल बीड:

'जातीपातीचे राक्षस' संपवा! दसरा मेळाव्यात पंकजा मुंडेंचं आक्रमक आणि भावनिक आवाहन

'मी गोपीनाथ मुंडेंची बेटी आहे,' म्हणत पंकजा मुंडेंनी जागवल्या आठवणी जा

RSS : कोण शत्रू, कोण मित्र ? हे पहलगामच्या घटनेने शिकवले'

नागपूर : ऐतिहासिक रेशीमबाग मैदानावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव झाला. या उत्सवात बोलताना

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव, माजी राष्ट्रपतींची उपस्थिती

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने यंदा नागपूरमध्ये भव्य विजयादशमी

दुकाने, हॉटेल्ससह इतर आस्थापने २४ तास खुली राहणार!

मुंबई : राज्यभरातील दुकाने २४ तास खुली ठेवण्यास परवानगी असणार आहे. राज्यातील महायुती सरकारने हा निर्णय घेतला आहे.