Horoscope: जुलैच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार या राशींचे अच्छे दिन, होणार प्रचंड धनलाभ

मुंबई: ३० जूनपासून नव्या आठवड्याला सुरूवात झाली आहे. हा आठवडा ३० जून ते ६ जुलैपर्यंत असणार आहे. ज्योतिष दृष्टिकोनातून हा आठवडा अतिशय खास असणार आहे. यात राशींच्या व्यक्तींना प्रचंड धनलाभ होऊ शकतो.

अशातच जाणून घेऊया की हा आठवडा कोणत्या राशींसाठी लकी ठरणार आहे. 


सिंह


जुलै महिन्याची सुरूवात सिंह राशींसाठी अतिशय लाभदायक असणार आहे. तुम्हाला भाग्याची साथ मिळणार आहे. वैवाहिक जीवन सुखमय राहील. व्यापारात मोठी डील हाती लागू शकते.

तूळ


जुलै महिना तूळ राशींच्या व्यक्तींसाठी आर्थिकदृष्ट्या मजबूत असणार आहे. जुनी रखडलेली कामे पूर्ण होतील. करिअरमध्ये यश मिळवू शकता. कौटुंबिक गैरसमज दूर होतील.

धनू


धनू राशीच्या लोकांसाठी हा आठवडा फलदायी ठरणार आहे. नोकरीपेशा लोकांना नव्या संधी मिळू शकतात. दाम्पत्य जीवनात आनंदीआनंद येईल. आर्थिक स्थितीत मजबूत होऊ शकते. परदेश वारीचे योग येऊ शकतात.

कुंभ


कुंभ राशीच्या लोकांना उत्पन्नाच्या नव्या संधी निर्माण होऊ शकतात. अडकलेले धन परत मिळेल. जोडीदारासोबत वेळ घालवू शकाल. नवे वाहन खरेदीचे योग आहेत.

मीन 


मीन राशीच्या लोकांसाठी जुलैचा पहिला आठवडा अतिशय खास असणार आहे. व्यापारात लाभ होतील. अचानक धनलाभ होऊ शकतो. गुंतवणुकीतून फलप्राप्ती होऊ शकते.

 
Comments
Add Comment

सतत स्क्रीनचा वापर करून डोळे थकले असतील तर न चुकता खा हे आठ पदार्थ, चष्म्याचा नंबरही होईल आपोआप कमी

मुंबई : बदललेल्या जीवनशैलीत लॅपटॉप, मोबाईल यांसारख्या स्क्रीनसमोर तासन्‌तास काम करणे महत्वाचे झाले आहे. याचा

बाणेरमधील आरोपीला दिल्लीतून पाच महिन्यांनंतर अटक

पुणे : बाणेर भागात रिक्षाच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या ज्येष्ठ नागरिकाच्या मृत्यू प्रकरणी एकाला दिल्लीतून अटक

नर्सिंग विद्यार्थ्यांसाठी जर्मनीत प्रशिक्षण व करिअरची संधी

वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची माहिती महाराष्ट्र-बाडेन वुटेमबर्ग राज्यांदरम्यान संयुक्त

भारतात राहणे हा शेख हसीना यांचा वैयक्तिक निर्णय: एस. जयशंकर

नवी दिल्ली : बांगलादेश सरकार भारतात राहणाऱ्या त्यांच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना ढाकाला परत पाठवण्याची

सीमा सुरक्षा झाली अभेद्य!

१२ हजार फुटांवरील श्योक बोगदा लष्करासाठी खुला नवी दिल्ली : पूर्व लडाखमध्ये १२ हजार फुटांपेक्षा जास्त उंचीवर

मच्छिमारांसाठी पॅकेजची मागणी

श्रीवर्धन : पाच महिने उलटूनही समुद्र शांत नसल्याने रायगडातील मच्छिमारांचा मत्स्यहंगाम मंदावलेला असून सलग