Numerology: वयाच्या ३५ वर्षानंतर प्रचंड संपत्ती मिळवतात या ३ तारखांना जन्मलेले लोक

मुंबई: अंकज्योतिषामध्ये प्रत्येक अंकाचे खास महत्त्व आहे. १ ते ९ अंकांचा संबंध ग्रह, राशी आणि नक्षत्रांशी जोडलेला आहे. अंक ज्योतिषामध्ये ८ या मूलाकांचे महत्त्व अधिक सांगितले आहे. या मूलांकाचा स्वामी शनि देव आहे.


जर एखाद्या व्यक्तीचा जन्म महिन्याच्या ८, १७ आणि २६ तारखेला झाला असेल तर त्या व्यक्तीचा मूलांक ८ असतो. अशा लोकांवर शनिची विशेष कृपा राहते. मूलांक ८च्या व्यक्तींच्या जीवनात सुरूवातीला खूप संघर्ष असतो. त्यांना यश मिळवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते.


मात्र जेव्हा हे लोक वयाची ३५वर्षे ओलांडतात तेव्हा शनीच्या साडेसातीचा त्यांच्यावर सकारात्मक परिणाम पाहायला मिळतो. मूलांक ८ असलेल्यांच्या करिअरमध्ये अचानक यश, बिझनेसमध्ये फायदा आणि आर्थिक स्थितीत सुधारणा पाहायला मिळते.


जेव्हा शनी देव प्रसन्न होतात तेव्हा मूलांक ८ असलेल्यांच्या जीवनात चमत्कारिक बदल येतात. या लोकांच्या जीवनात एका रात्रीत आर्थिक सुधारणा दिसतात. मूलांक ८ असलेल्या व्यक्तींसाठी शुभ दिन शनिवार आणि शुक्रवार आहे. सोबतच या लोकांसाठी संध्याकाळची वेळ शुभ मानली जाते.

Comments
Add Comment

BMC : मानखुर्द आणि गोवंडी परिसरातील स्वच्छतेविषयक कामांची आयुक्तांनी केली पाहणी, असे दिले निर्देश..

मुंबई : मुंबई महानगरपालिका (BMC) आयुक्त अश्विनी भिडे (Ashwini Bhide) यांनी पूर्व उपनगरातील मानखुर्द आणि गोवंडी परिसरातील

Redevelopment of Pagdi Buildings : मुंबईतील पागडी इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न; जुने भाडेकरुन आजही आपल्या हक्काच्या घरापासून वंचित

- सुधार समितीत सदस्यांनी व्यक्त केली चिंता मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील पागडी तत्वावरील अर्थात ना उपकर

Mulund Dumping Ground : मुलुंड डम्पिंग ग्राऊंडची जागा धारावी विकास प्रकल्पाला देण्याचा प्रस्ताव लांबणीवर

भाडेपट्ट्यांवर देण्याचा प्रस्ताव सुधार समितीने ठेवला राखून पुढील बैठकीत निर्णय होण्याची शक्यता मुंबई

BMC News : सेव्हन हिल्स रुग्णालयाचा तिढा सुटला, सुधार समितीने दिली मंजुरी

आता ७६ खाटा आणि नंतर मिळणार ३०० खाटा महापालिकेला सेव्हन हिल्स हेल्थकेअरसोबत कॅप्री ग्लोबलसोबत करार करण्यास

FDA Raid : सीसीआय', 'एमआयजी क्लब', जुहू जिमखान्यासह नामांकित क्लबवर 'एफडीए'ची कारवाई

परवाने निलंबित; स्वयंपाकघरांमध्ये माश्या, झुरळांचा सुळसुळाट, बुरशी लागलेल्या भाज्या आणि अस्वच्छतेचे

Drug Free Mumbai : 'ड्रग्ज फ्री मुंबई'; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी ३० जुलै २०२६ रोजी शुभारंभ

मुंबई (विशेष प्रतिनिधी) :  तरूणाईला व्यसनाधिनतेपासून रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी योग्य