अमावास्येच्या दिवशी ही कामे करताय सावधान ..!

मुंबई : अमावास्येच्या दिवशी जर तुम्ही काही कामे करत असाल तर सावधान ..! जर तुम्ही अमावास्येला काही काम करताना हे नियम पाळले नाहीत तर तुम्ही अडचणीत सापडाल .अमावास्येला काही कामे टाळावी ती का आणि कोणती चला पाहुया.


अमावास्येच्या दिवशी जर तुम्ही या गोष्टी टाळल्या तर तुमच्यावर सकारात्मक उर्जेचा प्रवाह कायम राहील आणि पितृ देव तुमच्यावर नाराज होणार नाहीत .


अमावास्येला जर तुम्ही मद्यपान करत असाल किंवा मांसाहार करत असाल तर ते करू नये कारण या पदार्थांचे सेवन केल्याने नकारात्मक ऊर्जा शरीरात निर्माण होतात आणि क्लेश होण्याचा धोका वाढू शकतो , त्यामुळे अमावस्येच्या दिवशी मद्य पिऊ नये तसेच मांसाहारही करू नये


अमावास्येच्या दिवशी झाडू खरेदी करू नये कारण त्यामुळे घरात नकारात्मक उर्जा प्रवेश करते .अमावस्येच्या दिवशी केस कापने, नख कापणे अशुभ मानले जाते. अमावास्येच्या दिवशी केस कापू नयेत हा एक पारंपरिक आणि धार्मिक समज आहे. यामागे काही धार्मिक, ज्योतिषशास्त्रीय आणि सामाजिक कारणं सांगितली जातात. अमावास्येच्या दिवशी पितरांची पूजा केली जाते. या दिवशी शरीरशुद्धता आणि संयम पाळावा असा सल्ला दिला जातो. केस कापणे, दाढी करणे हे शरीरावर संस्कार मानले जातात , त्यामुळे अमावस्येच्या दिवशी ही कामे टाळावी


अमावास्येला चंद्र दिसत नाही, आणि हिंदू धर्मात चंद्राला मनाचं प्रतीक मानलं जातं. चंद्राचा अभाव म्हणजे भावना, मनःशांती, स्थैर्य यांचा अभाव असतो . अमावास्या ही सामान्यतः "श्रद्धा" आणि "तपस्या" यासाठी उपयुक्त मानली जाते, पण शुभ कार्यासाठी नव्हे.म्हणून, या दिवशी लग्न, गृहप्रवेश, उत्सव, मंगलकार्य टाळणं उत्तम .महालया अमावास्या, सोमवती अमावास्या, आषाढी अमावास्या यासारख्या अमावास्या काही विशिष्ट पूजेसाठी पवित्र मानल्या जातात. म्हणजेच, सर्व अमावास्या अशुभ नसतात, परंतु सामान्यतः शुभ कार्य टाळावे .

Comments
Add Comment

गोरेगाव, सांताक्रूझ दरम्यान रात्रकालीन ब्लॉक

मध्य रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक नाही मुंबई : पश्चिम रेल्वेवर ट्रॅक, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या

'इंडिगो'ची सर्व उड्डाणे रद्द; प्रवाशांचे हाल, इतर विमानांचे दर दुप्पट

नवी दिल्ली : इंडिगो कंपनीने अचाकन आपल्या फ्लाईट रद्द केल्याने देशातील विविध महत्त्वाच्या विमानतळाची अवस्था बस

वरळीत शिउबाठाची दादागिरी; भाजपच्या कामगार संघटनेचा फलक लावण्यास विरोध

मुंबई : विधानसभा निवडणुकीत वरळीची जागा कशीबशी जिंकलेल्या शिउबाठाला अद्याप राजकीय स्थितीचे भान आलेले दिसत नाही.

पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून आरे कॉलनी व दिंडोशी वन क्षेत्रातील रहिवाश्यांना घरे द्या'

मुंबई : आरेमध्ये तसेच दिंडोशी येथील वन क्षेत्रात गेली अनेक वर्ष वास्तव्य रहिवाशी हि देखील माणसे असून ते मुलभूत

फडणवीस सरकारची ‘विकसित महाराष्ट्र २०४७’च्या दिशेने वाटचाल

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे; महायुती सरकारच्या वर्षपूर्ती निमित्त विशेष संवाद मुंबई : “पंतप्रधान नरेंद्र

डॉ. अविनाश ढाकणे यांनी स्वीकारला महापालिका अतिरिक्त आयुक्त पदाचा कार्यभार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) म्हणून डॉ. अविनाश ढाकणे यांनी