Valmiki Karad Health : वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, अॅडमीड न करताच केले उपचार, नेमक काय झालं?

  75

बीड :  मस्साजोग संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड मागील काही महिन्यांपासून बीडच्या तुरुंगात आहे. कराडवर मोक्का कायदा अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. शनिवारी वाल्मिक कराड याची प्रकृती अचानकपणे बिघडली. यापूर्वी देखील तुरुंगता असताना वाल्मिक कराड याने प्रकृती ठिक नसल्याचे सांगून अनेक कारणे दिली होती. शनिवारी वाल्मिक कराडची तब्येत ठिक नसल्याने वैद्यकीय पथकाने त्याची तपासणी केली होती. वैद्यकीय पथकाच्या माहितीनुसार वाल्मिक कराड याला मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास जाणवू लागला. त्यामुळे वैद्यकीय पथकाने अॅडमीड नकरता त्याच्यावर उपचार केले. यापूर्वी जानेवारी महिन्यात देखील वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली होती. त्यामुळे कराड याला ऑक्सिजन लावण्यात आला होता. वाल्मिक कराड याला यापूर्वी अनेकदा मधुमेह आणि उच्च रक्तदाबामुळे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. जेल प्रशासनाने तातडीने वैद्यकीय पथकाला याबाबत माहिती दिली. वैद्यकीय पथकाने कारागृहात जाऊन त्याची तपासणी केली, अशी माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. परंतू वाल्मिक कराड याला श्वासाचा आजार असल्यामुळे त्याच्या विपरीत परिणाम आरोग्यावर झाला नाही. असे वैद्यकीय पथकाने सांगितले. त्यामुळे वैद्यकीय पथकाच्या अहवालानुसार कराडच्या प्रकृतीत किती फायदा होणार आहे ते देखील पाहवं लागणार आहे.        
Comments
Add Comment

Independence Day 2025: विकासाच्या वाटचालीत मोदी सरकारला साथ द्या: मंत्री मंगलप्रभात लोढा

गोंदिया:  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाने मागील ११ वर्षांत जलद गतीने प्रगती साधली असून भारत

खडसेंच्या जावयावर आणखीन एक गुन्हा दाखल, महिलेचे चोरून फोटो अन् व्हिडिओ काढले...

प्रांजल खेवलकरच्या अडचणीत वाढ पुणे: एकनाथ खडसे यांचे जावई आणि रोहिणी खडसे यांचा पती प्रांजल खेवलकरच्या अडचणीत

Manoj Jarange Patil : मुंबई दौऱ्याआधीच जरांगेंची तब्येत बिघडली! नेमकं काय घडलं?

डॉक्टरांनी दिला विश्रांती घेण्याचा सल्ला नांदेड: मराठा आरक्षणासाठी गेले अनेक वर्ष संघर्ष करत असलेले मनोज

स्वातंत्र्यदिनी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या दिग्गजांचा अजित पवारांनी केला सत्कार

बीड : भारताच्या 79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त उत्कृष्ट कार्य करणाऱ्या जिल्ह्यातील विविध विभागातील अधिकारी व

आंबा घाटात दरड कोसळली ! वाहतूक ठप्प

रत्नागिरी : रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावर आंबा घाटात दरड कोसळण्याची गंभीर घटना घडली आहे. साखरपा मुर्शी चेक

मुंबई-गोवा महामार्गावरुन प्रवास करताय तर वाहतुकीचे हे बदल पाहा

गणपती म्हटलं की कोकणकर गावाला जाणार नाही असं होत नाही. मात्र दरवर्षीप्रमाणे त्रासदायक असणारा मार्ग म्हणजे