पुण्यात संत तुकाराम महाराजांची पालखी, वाहतुकीत होणार मोठे बदल...

पुणे : संत तुकाराम  महाराजांची पालखी आज पुण्यात मुक्काम असणार आहे, त्यामुळे पुणे पोलिस वाहतूक विभागाने मोठे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.  वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्यांवर कारवाई देखील करण्यात येणार असल्याची माहिती पुणे पोलीसांनी दिली.  पुणे पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार  पुणे शहरातील २० मुख्य रस्ते वाहतुकीसाठी बंद असणार आहे.

त्यासाठी रस्त्यांवर १३५० पोलीस कर्मचारी तैनात असणार आहेत. ज्या ठिकाणी पालखी मुक्कामी असणार आहे त्या ठिकाणी पूर्णपणे बंदी असणार आहे. पुण्यात संध्याकाळी नेहमीच फर्ग्युसन कॉलेज रोड आणि जंगली महाराज रोडवर वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळे बदल करणे गरजेचे आहे.  अशी माहिती वाहतुक पोलीसांनी दिली.

पुण्यात कुठे असणार वाहतूक बंदी ?

पुण्यातील गणेश खिंंड रस्ता पूर्णपणे बंद आहे. तसेच डेक्कन जिमखाना येथील खंडोजी चौक ते वीर चापेकर चौक, गाडगीळ पुतळा चौक, ते स गो बर्वे चौक, आपटे चौक, नामदार गोपाळकृष्ण गोखले रस्ता, शनिवार चौक, सेवासदन चौक, नेहरु चौक, सोन्या मारुती चौक, संत कबीर चौक ते हलवाई चौक हे मार्ग वाहतुकीसाठी बंद असणार आहेत.

तसेच हवामान खात्याच्या विभागाकडून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आल्याने संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर २२ जून २०२५ रोजी दिवे घाट टेकडी भागत प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे दिवे घाटात २२ जून रोजी संध्याकाळी १२ वाजल्यापासून दुपारी १२ वाजेपर्यंत दिवे घाट टेकडी परिसरात जाण्यास मज्जाव घालवण्यात आला आहे.

 

 

 

 

 

 
Comments
Add Comment

Ashok Kharat Case: दोन महिने आधी प्रकरण बाहेर, मात्र खरातला वाचण्यासाठी कुणी ताकद लावली?

नाशिक: लैंगिक शोषण प्रकरणात नाशिक पोलिसांनी अटक केल्यानंतर आता खरातचे विकृत कारनामे समोर येऊ लागले आहेत. अशोक

Weather Update: महाराष्ट्रात २४ तासात हवानमान बदलणार, पश्चिम महाराष्ट्रात गारपीट तर ५ जिल्ह्यांत हिटवेवटचा इशारा

मुंबई: मार्च महिन्याच्या सुरुवातीला उकाडा प्रचंड वाढला होता. मात्र त्यानंतर तुफान गारपीट झाली. हीच गारपीट आता

मराठमोळा शिव ठाकरे ठरला 'द ५० इंडिया' शोचा विजेता

मुंबई: मराठी अभिनेता शिव ठाकरे याने 'द ५० इंडिया' शोच्या विजेतेपदाचा मान मिळवला आहे. त्याने 'द ५० इंडिया' ट्रॉफी आणि

Kalyan: नागरिकांच्या घरांवर फेकले सुतळी बॉम्ब; कल्याणमधील व्हायरल व्हिडीओमुळे खळबळ

मुंबई: कल्याण जवळील आंबिवली परिसरात नशेखोराकडून नागरिकांच्या घरांवर सुतळी बॉम्ब फेकल्याची घटना नुकतीच घडली

नाशिकचा हर्षवर्धन सदगीर ठरला महाराष्ट्र केसरीचा मानकरी; मुख्यमंत्र्यांकडून आंतरराष्ट्रीय स्तरावर पदके जिंकण्याचा संकल्प करण्याचे आवाहन

पुणे: राज्यातील विद्यार्थ्यांना लहान वयापासूनच क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात

दातृत्वाचा धनी हरपला! दत्ता मेघे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून श्रद्धांजली

मुंबई: ज्येष्ठ नेते, माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाने दातृत्वाचा धनी हरपला आहे. शिक्षण संस्थांचे जाळे