Ashadhi ekadashi: पंढरपूरसाठी ८० आषाढी विशेष रेल्वे चालवणार

मुंबई (प्रतिनिधी): मध्य रेल्वे पंढरपूर येथे होणाऱ्या आपाढी वारीला येणाऱ्या मात्रेकरूंच्या सोय़ीसाठी दिनांक १ ते १० जुलैपर्यंत पंढरपूर आणि मिरजसाठी ८० आषाढी विशेष गाडांच्या सेवा चालवणार आहे. तपशीलवार वेळा आणि थांब्यांसाठी www.enquiry. indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या किंवा एनटीईएस अॅप डाउनलोड करा, असे मध्य रेल्वेकडून सांगण्यात येत आहे.



सोडण्यात येणाऱ्या गाड्या आणि सेवा


नागपूर-मिरज विशेष गाड्या (४ सेवा)
नवीन अमरावती-पंढरपूर विशेष (४ सेवा)
खामगाव-पंढरपूर विशेष (४ सेवा)
भुसावळ-पंढरपूर अनारक्षित विशेष (२ सेवा)
लातूर-पंढरपूर अनारक्षित विशेष गाड्या (१० सेवा)
मिरज-कालबुरगि अनारक्षित विशेष गाड्या (२० सेवा)
कोल्हापूर-कुर्दुवाडी अनारक्षित विशेष गाड्या (२० सेवा)
पुणे-मिरज अनारक्षित विशेष गाड्या (१६ सेवा)

Comments
Add Comment

मुंबईकरांनी दिवाळीत फटाक्यांसह केला कचरा, महापालिकेने तब्बल ३,००० टन जमा केला..

मुंबई (खास प्रतिनिधी): दीपावलीच्या पूर्वी करण्यात आलेली साफसफाई आणि या सणाच्या काळात भेटवस्तू तसेच फटाक्यांचा

हवामान खात्याचा महाराष्ट्राला आज आणि उद्यासाठी पावसाचा इशारा

मुंबई : यंदा महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अती पावसामुळे प्रचंड नुकसान झाले. अनेक ठिकाणी उभी पिकं वाहून गेली. केंद्र

आंतरराष्ट्रीय ड्रग्स तस्करी करणाऱ्या मोहम्मद सलीम शेखला दुबईतून अटक, मुंबई पोलीस क्राइम ब्रॅंचची मोठी कामगिरी!

मुंबई: मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँचने आंतरराष्ट्रीय ड्रग्स तस्करी करणाऱ्या एका मोठ्या नेटवर्कचा पर्दाफाश

मध्य रेल्वेचा ९ दिवस मेगाब्लॉक! 'या' स्थानकांदरम्यान वाहतूक राहणार बंद, लांबपल्ल्याच्या लोकल ट्रेनला फटका

मुंबई: कर्जत स्थानकाच्या पुनर्रचना कामासाठी मध्य रेल्वेने ९ दिवसांचा मेगाब्लॉक जाहीर केला आहे. हा मेगाब्लॉक २४

छट पूजेसाठी मुंबई महापालिका यंत्रणा सज्ज; मंत्री लोढा यांच्यासह भाजप नेते घेणार तयारीचा आढावा

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगर परिसरात मोठ्या संख्येने उत्तर भारतीय लोक राहतात. त्यामुळे येत्या २७ आणि २८ ऑक्टोबरला

वरळी कोळीवाड्याची किनारपट्टी होणार चकाचक, दिवसाला किती खर्च होतो माहीत आहे का?

मुंबई (खास प्रतिनिधी) : वरळी कोळीवाडा समुद्र किनाऱ्याची स्वच्छता राखण्याकरता यापूर्वी नियुक्त करण्यात आलेल्या