GT vs MI, IPL 2025: 'करो वा मरो' अवस्थेत मुंबई आणि गुजरात

  141

मुंबई(ज्ञानेश सावंत): पात्रता फेरीतील दुसरा सामना आज मुंबई विरुद्ध गुजरात चंदिगड येथे रंगणार आहे. दोन्ही संघ बलाढ्य असून दोन्ही संघांत दिग्गज खेळाडू आहेत. साखळीतील दोन्ही सामन्यांत गुजरात संधाने मुंबईचा पराभव केला, त्यामुळे आज त्यांचे पारडे जड आहे. शिवाय त्यांच्या संघात आयपीएल २०२५ मधील सर्वोत्तम फलंदाज, सर्वोत्तम गोलंदाज गुजरातचेच आहेत, त्यामुळे आज मुंबईची अवस्था 'करो या मरो अशी असेल.


मुंबई इंडियन्सला आजच्या सामन्यात पूर्वी केलेल्या चुका सुधराव्या लागतील. आजचा सामना त्यांना पूर्ण ताकदीनीशी खेळावा लागेल, समोरया संघ फलदाणी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षण या तिन्ही आघाड्यांवर सरस आहे. आजच्या सामन्यात कर्णधार म्हणून हार्दिक पंड्याची भूमिका जास्त महत्वाची असणार आहे. एवढे सगळे असले तरीही मुंबई इंडियन्सच्या बाबतीत एक चांगला अनुभव म्हणजे मोक्याची वेळी हा संघ नेहमीच जबाबदारीने खेळतो व हरलेली बाजी समोरच्या संधावर पालटवतो.


गुजरात जरी साखळीतील दोन्ही सामने जिंकले असेल तरीही आज मुंबई 'करो या मरो' या निर्धारानेच खेळणार आहे. त्यामुळे गुजरातला जिंकणं तेवढे सोपे नाही. आण खरा सामना रंगणार आहे साई सुदर्शन विरुद्ध ट्रेंट बोल्ट, शुभमन गिल विरुद्ध प्रजापरप्रीत बुमराह, सूर्यकुमार विरुद्ध प्रसिध कृष्णा आणि रोहित विरुद्ध सिराज. चला तर जाणून घेऊयात महाराजा यादविंद्र सिंग मैदानावर कोणता संप ठरणार बाजीगर !

Comments
Add Comment

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट

"आम्ही पुन्हा प्रयत्न करत आहोत" सायना नेहवाल आणि पी. कश्यपच्या नात्यात यु टर्न

नवी दिल्ली: बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) या दोघांच्या नात्यात पुन्हा एकदा गोडवा

जसप्रीत बुमराहच्या आशिया कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली:  आशिया कप २०२५ पुढील महिन्यात खेळवला जाणार आहे आणि चाहते या स्पर्धेबद्दल खूप उत्सुक आहेत. पण

ग्रॅन्डमास्टर दिव्या देशमुखला शासनाकडून ३ कोटींचे बक्षीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सत्कार

नागपूर: महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषकात विजेतेपद पटकावल्यामुळे, महाराष्ट्र

नाईट वॉचमन आकाशदीपने इंग्लंडची झोप उडवली

लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना केनिंग्टन ओव्हल