GT vs MI, IPL 2025: 'करो वा मरो' अवस्थेत मुंबई आणि गुजरात

मुंबई(ज्ञानेश सावंत): पात्रता फेरीतील दुसरा सामना आज मुंबई विरुद्ध गुजरात चंदिगड येथे रंगणार आहे. दोन्ही संघ बलाढ्य असून दोन्ही संघांत दिग्गज खेळाडू आहेत. साखळीतील दोन्ही सामन्यांत गुजरात संधाने मुंबईचा पराभव केला, त्यामुळे आज त्यांचे पारडे जड आहे. शिवाय त्यांच्या संघात आयपीएल २०२५ मधील सर्वोत्तम फलंदाज, सर्वोत्तम गोलंदाज गुजरातचेच आहेत, त्यामुळे आज मुंबईची अवस्था 'करो या मरो अशी असेल.


मुंबई इंडियन्सला आजच्या सामन्यात पूर्वी केलेल्या चुका सुधराव्या लागतील. आजचा सामना त्यांना पूर्ण ताकदीनीशी खेळावा लागेल, समोरया संघ फलदाणी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षण या तिन्ही आघाड्यांवर सरस आहे. आजच्या सामन्यात कर्णधार म्हणून हार्दिक पंड्याची भूमिका जास्त महत्वाची असणार आहे. एवढे सगळे असले तरीही मुंबई इंडियन्सच्या बाबतीत एक चांगला अनुभव म्हणजे मोक्याची वेळी हा संघ नेहमीच जबाबदारीने खेळतो व हरलेली बाजी समोरच्या संधावर पालटवतो.


गुजरात जरी साखळीतील दोन्ही सामने जिंकले असेल तरीही आज मुंबई 'करो या मरो' या निर्धारानेच खेळणार आहे. त्यामुळे गुजरातला जिंकणं तेवढे सोपे नाही. आण खरा सामना रंगणार आहे साई सुदर्शन विरुद्ध ट्रेंट बोल्ट, शुभमन गिल विरुद्ध प्रजापरप्रीत बुमराह, सूर्यकुमार विरुद्ध प्रसिध कृष्णा आणि रोहित विरुद्ध सिराज. चला तर जाणून घेऊयात महाराजा यादविंद्र सिंग मैदानावर कोणता संप ठरणार बाजीगर !

Comments
Add Comment

न्यूझीलंडने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेची निराशाजनक सुरुवात

कोलंबो : आर. प्रेमदासा स्टेडियम येथे आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमधील सुपर ८ फेरीतला श्रीलंका विरुद्ध

...तरच भारत सेमी फायनल खेळू शकेल

मुंबई : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमध्ये सुपर ८ फेरीचे सामने सुरू आहेत. ग्रुप एक मध्ये वेस्ट इंडिज (धावगती

फिटनेस स्टार मयांक पवार याचे ३७ व्या वर्षी आकस्मिक निधन

मुंबई : रिअ‍ॅलिटी शोच्या दुनियेतून प्रसिद्धी मिळवलेले आणि फिटनेस क्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण करणारे

ICC Women's T20 World Cup : आयसीसी महिला टी२० विश्वचषकाचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या भारताचा सामना कधी ?

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) आयसीसी महिला टी२० विश्वचषक २०२६ चे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले. ही

विंडीजचा झिम्बाब्वे विरुद्ध मोठा विजय

मुंबई : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकप स्पर्धेतील सुपर ८ फेरीत वेस्ट इंडिज विरुद्ध झिम्बाब्वे हा सामना

‘जर-तर’च्या समीकरणावर ठरणार भारताचा सेमीफायनलचा प्रवेश!

धावगती उंचावण्यासाठी दोन्ही सामने फरकाने जिंकावे लागणार नवी दिल्ली : टी-२० वर्ल्ड कपमध्ये सर्वात मजबूत संघ