

कोकणातील गाबीत समाजासाठी शिबिराचे आयोजन करावे
मंत्री नितेश राणे यांच्या मागणीनुसार मंत्री अतुल सावे यांचे आश्वासन! मुंबई :मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या मागणीनुसार नुकतेच ...
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक काळाराम मंदिर येथील महंत सुधीर दासजी उपस्थित राहणार असून अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष निखिल लातूरकर या कार्यक्रमाचे अध्यक्षपद भुषवतील आणि स्वातंत्र्यवीर सावरकर प्रेमी, अभ्यासक आणि प्रथितयश वक्ता, पार्थ बावस्कर प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत. स्वातंत्रवीर सावरकर ह्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले जावे ह्या साठी सह्यांची मोहीम ही याठिकाणी राबवली जाणार आहे.