नवी दिल्ली: बुधवारी एअर इंडिया (Air India) आणि इंडिगोसह भारतीय विमान कंपन्या श्रीनगर ते दिल्ली आणि मुंबईसाठी एकूण चार अतिरिक्त उड्डाणे चालवतील. मंगळवारी दुपारी काश्मीरमधील पहलगाम शहरात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात (Pahalgam Terror Attack) किमान २८ जणांचा मृत्यू झाल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर, एअर इंडिया आणि इंडिगो द्वारे श्रीनगरहून दिल्ली आणि मुंबईसाठी … Continue reading Pahalgam Terror Attack: काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांना एअर इंडियाचा दिलासा, दिल्ली आणि मुंबईसाठी अतिरिक्त विमान उड्डाणे
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed