Sunscreen Lotion : सनस्क्रीन लोशन लावायचंय.. पण ते निवडायचं कसं?

मुंबई : सध्या बाहेर कुठेही बाहेर पडायचं झालं तरी चेहरा, अंग झाकेल असे कपडे घालूनच बाहेर पडावं लागतंय. अशा वेळी त्वचेच्या मदतीला येतं ते सनस्क्रीन लोशन. पण, ते कसं निवडायचं, याविषयी आपण या व्हिडीओतून जाणून घेणार आहोत.



सनस्क्रीन निवडताना सगळ्यात आधी SPF किती आहे, ते पाहायचं. सूर्याच्या अतिनील किरणांपासून वाचण्यासाठी SPF 30 पेक्षा जास्त असणारं सनस्क्रीन निवडा. शक्यतो, SPF 50 आणि त्यापेक्षा जास्त असेल तर उत्तम. यासोबत तुम्ही तुमच्या त्वचेच्या प्रकाराला लक्षात घेऊन सनस्क्रीनची निवड करा. म्हणजे, ज्यांची त्वचा तेलकट आहे, त्यांनी तेलाचा अंश कमी असणारं सनस्क्रीन निवडावं, तर संवेदनशील त्वचा असणाऱ्यांनी पॅराबीन फ्री लोशन निवडावं.


?feature=share

चेहरा, कान, गळा, मान, हात, पाय अशा सूर्याच्या थेट संपर्कात येणाऱ्या अवयवांवर सनस्क्रीन लावा. बाहेर निघण्यापूर्वी १५ ते २० मिनीटं आधी सनस्क्रीन लावणं उत्तम ठरेल. कारण, २० मिनिटांनंतर ते काम सुरू करतं. तसंच, जर खूप घाम येत असेल तर दर दोन ते तीन तासांनी पुन्हा सनस्क्रीन लावायला विसरू नका.

Comments
Add Comment

NEET UG 2026 : नीट पेपरफुटी प्रकरणी मनीषा मांढरेला CBI कोठडी, नांदेडमधये पालकांची सीबीआय चौकशी

मुंबई : नीट युजी २०२६ पेपरफुटी प्रकरणी मनीषा मांढरेला १४ दिवसांची सीबीआय कोठडी ठोठावण्यात आली आहे.

Krunal Pandya : हार्दिकच्या लग्नाला कृणाल पांड्या गैरहजर राहणार ? चर्चांमागचं नेमकं कारण काय ?

IPL 2026 : हार्दिक पांड्या पुन्हा एकदा चर्चेत आहे. आयपीएल २०२६ संपण्याआधीच हार्दिक पांड्या मॉडेल आणि इन्फ्लुएंसर

Kirit Somaiya : मुंबईत उघड्यावर कुर्बानी देण्यास बंदी घाला, किरीट सोमय्यांची मागणी

मुंबई : मुंबईत उघड्यावर कुर्बानी देण्यास बंदी घाला, अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. बीएमसी आणि

BMC Waste Management : मोठ्या प्रमाणात कचरा निर्मिती: महानगरपालिकेकडे नोंदणी न करणाऱ्यांवर कडक कारवाईचे आयुक्तांचे आदेश

मुंबई : घनकचरा व्यवस्थापन नियमांनुसार मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या संस्था व व्यक्तींनी

BMC News : एकही मॅनहोल्स उघडे राहता कामा नये

महापालिका आयुक्तांनी दिले संबंधित खात्यांसह सहायक आयुक्तांनाही निर्देश मुंबई : सध्या सुरू असलेली सर्व

Devendra Fadnavis : कला, संस्कृती अन् खाद्यसंस्कृतीची ओळख पटवून देणारा 'माटी ९ पूर्वांचल महोत्सव' : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : भारतीय संस्कृती महान असून ही संस्कृती समृद्ध करण्यासाठी महाराष्ट्राने anj पूर्वांचलने महत्त्वपूर्ण