JEE Main 2025 Session-II : जेईई मेन सत्र २ची उत्तरंपत्रिका प्रसिद्ध!

मुंबई : जेईई च्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी. जेईई मेन सत्र २ची २ ते ८ एप्रिल दरम्यान झालेल्या परीक्षेची अंतिम उत्तरंपत्रिका प्रसिद्ध करण्यात आली आहे. काल (दि १७) ही उत्तरंपत्रिका प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र नंतर कोणतेही स्पष्टीकरण न देता ती वेबसाइटवरून काढून टाकण्यात आली. आता पुन्हा उत्तरंपत्रिका प्रसिद्ध करण्यात आली आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, २ ते ८ एप्रिल दरम्यान झालेल्या जेईई मेन सत्र २ च्या परीक्षेची अंतिम उत्तरंपत्रिका एनटीएने काल (दि १७) अंतिम उत्तरपत्रिका जारी केली होती परंतु नंतर कोणतेही स्पष्टीकरण न देता ती वेबसाइटवरून काढून टाकली, त्यानंतर विद्यार्थ्यांना असे का केले गेले? हा प्रश्न पडला होता. मात्र काही विद्यार्थ्यांनी उत्तरं पत्रिकेबाबत आक्षेप नोंदवले होते आणि एनटीएला ईमेल केला होता. त्यामुळेच एनटीएने ही उत्तरपत्रिका हटविण्यात आली होती. आज (दि १८) दुपारी २ च्या सुमारास पुंन्हा अंतिम उत्तरपत्रिका प्रसिद्ध करण्यात आली आहे.





तसेच १९ एप्रिलला म्हणजेच शनिवारी निकाल जाहीर करण्यात येणार असल्याचं एनटीएने जाहीर केलं आहे. दरम्यान जेईई मेन सत्र २ परीक्षेसाठी बसलेले आणि उत्तरंपत्रिकेची आणि निकालाची आतुरतेने वाट पाहणारे उमेदवार अधिकृत वेबसाइट jeemain.nta.ac.in वर याबाबत माहिती तपासू शकतात.

Comments
Add Comment

Rahul Narvekar : शिक्षक केवळ वाचायला शिकवत नाही, तर समाज घडवतो आणि वाचवतो" - राहुल नार्वेकर यांचे गौरवोद्गार

मुंबई : "शिक्षक हा केवळ अक्षरांची ओळख करून देणारा घटक नाही, तर तो खऱ्या अर्थाने समाज घडवणारा आणि संकटाच्या काळात

Mohan Bhagwat : अस्थिर जगाचा आधार केवळ भारतच; पण त्यासाठी शेवटच्या घटकाचा विकास हवा" – डॉ. मोहन भागवत

आदिवासी अस्मिता हीच देशाची ओळख"; कर्मयोगी एकल शिक्षक मेळाव्यात डॉ. मोहन भागवत यांचे प्रेरक उद्गार सत्ता नव्हे, तर

First Tribal University : विदर्भात साकारणार देशातील पहिले आदिवासी विद्यापीठ

५०० कोटींच्या प्रकल्पातून शैक्षणिक क्रांतीचे नवे पर्व मुंबई : गेल्या तीन दशकांपासून आदिवासी आणि दुर्गम भागात

BMC News : मुंबईच्या महापौर रस्ते आणि नालेसफाईच्या पाहणी मोहिमेवर

रस्ते कामांचा वेग वाढवताना बांधकामात आणि दर्जा राखण्यात हयगय नको; प्रशासनाला दिले निर्देश मुंबई : रस्त्यांची

HSC Result : बारावीचा निकाल जाहीर झाला पण टक्क्यांना लागलेली गळती कायम राहिली

मुंबई : महाराष्ट्र उच्च माध्यमिक आणि महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने बारावीची

Mumbai Crime : आधी विटेने वार, मग गळा आवळला...वांद्र्यातील ७८ वर्षीय वृद्धेची निर्घृण हत्या

मुंबई : मुंबईतील वांद्रे (पूर्व) भागात उघडकीस आलेल्या एका खळबळजनक हत्याकांडाचा छडा लावण्यात खेरवाडी पोलिसांना