राज्यात पुढचे पाच दिवस कसे असणार वातावरण? घ्या जाणून
मुंबई :राज्यात काही भागात पावसाचे वातावरण असले तरी बहुतांश भागात उष्ण आणि दमट हवामान आहे. दरम्यान, पुढील ४ ते ५ दिवस राज्यातील हवामान असेच राहणार आहे अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. पश्चिम राजस्थानमधील सर्व किंवा बऱ्यापैकी भागात १७, १८ एप्रिल तर गुजरातमध्ये आज १७ एप्रिल रोजी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, काही … Continue reading राज्यात पुढचे पाच दिवस कसे असणार वातावरण? घ्या जाणून
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed