Aishwarya Narkar : ऐश्वर्या नारकर यांनी काजूपासून बनवला 'हा' नवीन कोकणी पदार्थ

मुंबई: मालिकांमधून आपली स्वतःची विशेष ओळख बनवणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्री ऐश्वर्या नारकर (Aishwarya Narkar) कायमच सोशल मीडियावर सक्रिय दिसतात. त्यांनी मराठी चित्रपट तसेच नाटक ही केले आहे. आता सोशल मीडियावर त्यांचा एक विडिओ खुपच ट्रेन्डीला आहे. काजू पासून त्यांनी एक वेगळा पदार्थ तयार केला होता. त्यात पण त्यांच्या चाहत्यांनी त्यांना खुप चांगला प्रतिसाद दिला आहे .



काजूच्या बोंडूचं भरीत' रेसिपी


काजूच्या बोंडूचं भरीत' (Cashew Recipe) बनवण्यासाठी सर्वप्रथम काजूच्या बोंडांचे तुकडे करून कुकरमध्ये शिजवून घ्या. एका बाऊलमध्ये काजूच्या बोंडांचे तुकडे मॅश करून घ्या. यात मिरची आणि कोथिंबीर बारीक चिरून मिक्स करा. त्यानंतर थोडे दही सुद्धा घाला. चवीनुसार मीठ आणि साखर घालून मिश्रण एकजीव करा. आता पॅनमध्ये तूप आणि हिंग टाकून फोडणी तयार करा. जी काजूच्या बोंडाच्या मिश्रणावर टाका. अशाप्रकारे 'काजूच्या बोंडूचं भरीत' तयार झाले आहे.





मे महिना आलं कि सगळ्यांना कोकणाची आठवण येते. सुट्टी मध्ये गावाला जायची मज्जाच वेगळी असते. अशीच गावाला मज्जा करायला ऐश्वर्या नारकर गेल्या आहेत तेव्हा त्यांनी काजू पासून एक वेगळा पदार्थ बनवला आणि तो विडिओ सोशल मीडियावर टाकला. हा विडिओ बघून चाहत्यांनी खुप चांगली प्रतिक्रिया वक्त केली. आधीपासूनच काजूला कोकणाचा राजा बोलतात आता तर ऐश्वर्या नारकर यांच्या व्हिडिओने ते सिद्धच केलं..

Comments
Add Comment

Sanjay dutt tesla cybertruck: मुंबईच्या रोडवर पहायला मिळाली अभिनेता संजय दत्तची Tesla Cybertruck,धुंरदर नंतर...

Sanjay dutt tesla cybertruck: बॉलीवूड अभिनेता संजय दत्त धुरंदर नंतर पुन्हा चर्चेत आला आहे. मात्र यावेळी कारण त्यांचा आगामी चित्रपट

जुबीन गर्ग मृत्यू प्रकरणात सिंगापूर पोलिसांचा मोठा खुलासा; हत्या नसून.......

सिंगापूर : आसाममधील प्रसिद्ध गायक जुबीन गर्ग यांच्या मृत्यूविषयी असलेल्या संशयावर सिंगापूर पोलिसांच्या तपास

Beatriz Taufenbach :"Toxic" टीझरमुळे वादाचे सावट; अभिनेत्री बिट्रिझ टॉफेनबैखला केलं जातयं ट्रोल..!

Beatriz Taufenbach : दाक्षिणात्य सिनेमा आजकाल सर्वांचे आवडते झाले आहेत व तसचं रॉकिंग स्टार यशच्या बहुप्रतीक्षित ‘Toxic’

Bigg Boss Marathi Season 6: पहिल्याच 'भाऊच्या धक्क्या"वर रितेश देशमुख घेणार तन्वी आणि रुचितासोबत इतर सदस्यांची शाळा!

"तन्वी तुम्ही आहात या घराच्या तंटा क्वीन!" - रितेश देशमुख "रुचिता जामदार महाराष्ट्राने पहिल्यांदाच स्वतःला पंजा

आठवणीतला गोडवा

राज चिंचणकर, राजरंग मकरसंक्रांती आणि गोडवा, हे समीकरण अतूट आहे. संक्रांतीपासून रथसप्तमीच्या दिवसापर्यंत सुरू

हे नाटक चालू शकतं? लागली पैज...

भालचंद्र कुबल, पाचवा वेद आमच्या पिढीला, करीअर करायला निघालेल्या नवरा बायकोमध्ये वितुष्ट आले की पहिल्यांदा