Aishwarya Narkar : ऐश्वर्या नारकर यांनी काजूपासून बनवला ‘हा’ नवीन कोकणी पदार्थ

Share

मुंबई: मालिकांमधून आपली स्वतःची विशेष ओळख बनवणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्री ऐश्वर्या नारकर (Aishwarya Narkar) कायमच सोशल मीडियावर सक्रिय दिसतात. त्यांनी मराठी चित्रपट तसेच नाटक ही केले आहे. आता सोशल मीडियावर त्यांचा एक विडिओ खुपच ट्रेन्डीला आहे. काजू पासून त्यांनी एक वेगळा पदार्थ तयार केला होता. त्यात पण त्यांच्या चाहत्यांनी त्यांना खुप चांगला प्रतिसाद दिला आहे .

काजूच्या बोंडूचं भरीत’ रेसिपी

काजूच्या बोंडूचं भरीत’ (Cashew Recipe) बनवण्यासाठी सर्वप्रथम काजूच्या बोंडांचे तुकडे करून कुकरमध्ये शिजवून घ्या. एका बाऊलमध्ये काजूच्या बोंडांचे तुकडे मॅश करून घ्या. यात मिरची आणि कोथिंबीर बारीक चिरून मिक्स करा. त्यानंतर थोडे दही सुद्धा घाला. चवीनुसार मीठ आणि साखर घालून मिश्रण एकजीव करा. आता पॅनमध्ये तूप आणि हिंग टाकून फोडणी तयार करा. जी काजूच्या बोंडाच्या मिश्रणावर टाका. अशाप्रकारे ‘काजूच्या बोंडूचं भरीत’ तयार झाले आहे.

मे महिना आलं कि सगळ्यांना कोकणाची आठवण येते. सुट्टी मध्ये गावाला जायची मज्जाच वेगळी असते. अशीच गावाला मज्जा करायला ऐश्वर्या नारकर गेल्या आहेत तेव्हा त्यांनी काजू पासून एक वेगळा पदार्थ बनवला आणि तो विडिओ सोशल मीडियावर टाकला. हा विडिओ बघून चाहत्यांनी खुप चांगली प्रतिक्रिया वक्त केली. आधीपासूनच काजूला कोकणाचा राजा बोलतात आता तर ऐश्वर्या नारकर यांच्या व्हिडिओने ते सिद्धच केलं..

Recent Posts

RCB vs PBKS, IPL 2025: बंगलोरच्या मैदानावर पंजाब किंग्सचा ‘रॉयल’ विजय

बंगलोर: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ३४व्या सामन्यात आज पंजाब किंग्स संघाने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरला हरवले…

6 hours ago

युनेस्कोच्या यादीत भगवद्गीतेचा समावेश

नवी दिल्ली : आजचा दिवस प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा आणि गौरवाचा ठरला आहे. भारताच्या सांस्कृतिक वारशाला…

8 hours ago

हिंदी भाषा सक्ती विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आक्रमक

घाटकोपर मध्ये हिंदी माध्यमातील पाठ्यपुस्तके जाळून मनसेने केला निषेध मुंबई : हिंदी भाषा सक्ती विरोधात…

8 hours ago

गुन्ह्याची माहिती असताना वैभव नाईक यांनी ती का लपवली? आमदार निलेश राणे यांचा सवाल

या प्रकरणात माजी आमदार वैभव नाईक यांचीही चौकशी करा कुडाळ : वैभव नाईक जेव्हा आमदार…

8 hours ago

नवी मुंबईत २८३.७०० किलो प्लास्टिक जप्त

नवी मुंबई : प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहीमांव्दारे एकल वापरातील प्लास्टिकचा वापर थांबविण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. कैलास…

8 hours ago

हिंदी राष्ट्रभाषा शिकली पाहिजे, चंद्रशेखर बावनकुळे यांचे वक्तव्य

मुंबई : राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा २०२४ नुसार महाराष्ट्रात पहिलीपासूनच हिंदी ही भाषा अनिवार्य करण्यात…

9 hours ago