
बीजापुर जिले में सुरक्षाबलों ने बड़ी सफलता हासिल करते हुए मुठभेड़ में अब तक कुल 26 नक्सलियों को मार गिराया है। इस तरह आज बीजापुर और कांकेर में हुई मुठभेड़ में मार गिराए गए नक्सलियों की कुल संख्या 22 से बढ़कर 30 हो गई है। सुरक्षाबलों द्वारा निरंतर कार्यवाही जारी है। मुठभेड़ स्थल…
— CMO Chhattisgarh (@ChhattisgarhCMO) March 20, 2025
एक चकमक बीजापूर - दंतेवाडा सीमेजवळच्या जंगलात बीजापूरमध्ये तर दुसरी चकमक कांकेरमध्ये झाली. दिवसभरात झालेल्या दोन चकमकींपैकी एका चकमकीत एक जवान हुतात्मा झाला. छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साई आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह या दोघांनी सुरक्षा पथकांचे त्यांच्या कामगिरीसाठी कौतुक केले आहे.